ब्राह्मणशाहीच्या विळख्यात युवा-राष्ट्र उद्धारासाठी नागरी शिक्षण जरुरी
प्रा. सुखदेव थोरात, एमेरिटस प्राध्यापक व माजी अध्यक्ष, UGC डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्राह्मणवादावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या एका महत्त्वपूर्ण प्रवृत्तीबाबत स्पष्ट इशारा दिला होता. त्यांच्या मते, ब्राह्मणवाद मानणारे लोक ब्राह्मणवाद संपुष्टात येऊ न देता, विविध स्वरूपांतून टिकवून ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत राहतात. ही प्रवृत्ती केवळ आधुनिक काळापुरती मर्यादित नसून तिची मुळे प्राचीन काळात आढळतात. इ.स.पूर्व …