Menu

Category «लोकशाही»

अखेर शुद्ध आली !

डॉ. सतीश देशपांडे, निवृत्त प्राध्यापक, समाजशास्त्र, Coming to one’s senses” या इंग्रजी वाक्याचा एक अर्थ असा दिला आहे” मूर्खासारखे वागल्यानंतर शहाण पणाने वागायला लागणे”. केंद्रातील मोदी सरकारने जाती गणनेबाबत आपली आधीची भूमिका बदलली आहे, हे पाह-ता असं वाटतं की भारतातील सत्ताधारी वर्ग अखेर शुद्धीवर येत आहे. गेली पंचवीस वर्षे मी या विषयावर लेखन करत आलो …

जातीय जनगणना  देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक

एड. भगवान दास भारतात पहिली जनगणना १८४७पासून सुरू झाली. मात्र ती पंजाबच्या एका भागापर्यंतच मर्यादित होती. १८७१ ला पहिली जनगणना झाली. त्यात राजांची संस्थाने समाविष्ट नव्हती. खऱ्या अर्थाने जनगणना १८८१ ला झाली. जनगणनेत फक्त गणनाच होत नाही तर सरकारला जी आवश्यक माहिती पाहिजे असते, ती सुद्धा गोळा केली जाते. भारतीय समाज असंख्य जातीत वाटला गेला …

जातीय जनगणनेला कोण घाबरते आणि कां?

एस आर दारापुरी आयपीएस (निवृत्त) संसदेच्या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरीस जातीय जनगणनेसाठी सहमती देण्यासाठी भारत सरकारला राजकीय दबावाला बळी पडावे लागले. जवळजवळ सर्व राजकीय पक्षांनी ही मागणी केली होती जी बाजूला ठेवणे त्यांना कठीण वाटले. ही मागणी काही राजकीय पक्षांनी यापूर्वीही केली होती परंतु सत्ताधारी पक्षाने ती दुर्लक्षित केली. परंतु यावेळी दबाव इतका जबरदस्त होता …

मुद्दा नव्या सरन्यायाधिशांचा निर्वाळा आश्वासक

लेखक दिवाकर शेजवळ महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाच्या सरन्यायाधीश पदावर बुधवारी विराजमान झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ! त्यांना जेमतेम सहा महिन्यांचाच कार्यकाल मिळणार आहे. येत्या नोव्हेंबर मध्ये संविधान दिनाआधीच ते सेवानिवृत्त होतील, पण कार्यकाल थोडा असला तरी त्यांची कामगिरी ऐतिहासिक ठरावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. महाराष्ट्रातून सरन्यायाधीश पदाचे मानकरी ठरलेले गवई …

केवळ व्यापक श्रेणीच नव्हे तर प्रत्येक जातीची गणना समजून घ्या

के कल्याणी अझीम प्रेमजी विद्यापीठ बेगळुरू पुढील दशकीय जनगणनेत जातींची गणना समाविष्ट करण्याचा नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला निर्णय कदाचित निवडणुकीच्या गणितांमुळे झाला असेल, परंतु तो बराच काळ प्रलंबित आहे हे नाकारता येत नाही. २०११ मध्ये झालेल्या जातींच्या जनगणनेचा सामाजिक-आर्थिक डेटा अद्याप सार्वजनिक झालेला नाही हे दुर्दैवी आहे. सार्वजनिक चर्चेत, जातींच्या जनगणनेचा युक्तिवाद आधीच केला गेला …

जातनिहाय जनगणनेमुळे आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढेल कां ? अभ्यासकांना याबाबत काय वाटतं?

भारतात जातनिहाय जनगणना होणार असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. यासाठीची मागणी गेल्या बऱ्याच काळापासून विरोधी पक्षांनी लावून धरली होती. जातनिहाय जनगणना म्हणजे काय? नेहमीच्या जनगणेनेपेक्षा ती वेगळी कशी असते? आणि मुळात या जातनिहाय जनगणनेमधून काय साध्य होऊ शकतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या आरक्षणावर असलेली 50% मर्यादा यामुळे वाढू शकते का? याच प्रश्नांची उत्तरं …

भारतः संख्येत कमालीची असमानता

प्रा. हिमांशू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छत्तीया ही एक तरुण आई आहे जी ईशान्य भारतातील पाटणा येथील एका शहरी झोपडपट्टीत राहते. सार्वजनिक दवाखाना त्यांच्या नवजात मुलाची आवश्यक काळजी देऊ शक नसल्यामुळे, तिच्या पतीसह त्यांना कर्जबाजारीपणाचा सामना करावा लागला. ‘भारताच्या बाबतीत विशेषतः चिंताजनक गोष्ट म्हणजे जात, धर्म, प्रदेश आणि लिंग या आधारे आधीच विभाजित झालेल्या समाजात आर्थिक …

पाच वर्षातील वास्तव : कसा मिळणार सामाजिक न्याय ?

अनुसूचित जातींचे १४,१९८ कोटी अखर्चित आनंद डेकाटे नागपूर : मागील पाच वर्षात राज्याच्या अर्थसंकल्पा मध्ये अनुसूचित जातीच्या विकासासाठी तरतूद केलेल्या निधीपैकी तब्बल १४,१९८ कोटी रुपये खर्चच केले नाहीत, अशी माहिती पुढे आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात २०१४-१५ ते २०१८-१९ या काळात अनुसूचित जातीसाठी एकूण ३६,४६६ कोटी रुपयांची तरतूष करण्यात आली यापैकी २२,२६८ कोटी रुपये खर्च करण्यात …

मुबलक खनिजसंपत्ती असलेला विदर्भावरील मागासलेपणा….

१. मुबलक खनिज संपत्ती असलेला विदर्भावरील नशिबातील मागासलेपणाचा शाप दूर होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत, असे या नव्या अहवालावरून म्हणता येईल. राज्याच्या सकल उत्पन्नात ५४ टक्के वाटा असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये केवळ नागपूरचा समावेश आहे, तर २६ टक्के जीडीपी असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये वर्धा आणि चंद्रपूरचा समावेश आहे. याचा अर्थ ८० टक्के जीडीपीच्या अठरा जिल्ह्यांमध्ये विदर्भातील अकरापैकी केवळ …

बोधगया विशेषांक : महाबोधी विहाराचा प्रश्न इतिहासाची पुनरावृत्ती

सुखदेव थोरात बोधगयामधील आंदोलनाला आता सुमारे ऐंशी दिवस झाले आहेत. हे आंदोलन आता जगातील अनेक देशांमध्ये पसरले आहे. काही निवडक देशांतील संस्था या मागणीला पाठिंबा देत आहेत. केंद्र सरकार आणि बिहार सरकारने बौद्धांच्या मागणीबाबत अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बौद्ध संघटनांची साधी मागणी आहे. बोधगया विहार हे केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोना तून महत्त्वाचे …

संपुर्ण विश्वात उमटले महाबोधी विहार मुक्ती संघर्षाचे पडसाद

डॉ. मिलिंद अवसरमोल, न्युजर्सी अमेरिका जसे की सर्वज्ञात आहे, सुमारे २५०० वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्तीनंतर त्यांच्या धम्मोप देशांनी संपूर्ण मानवजातीला प्रकाशित केले. महाबोधी वृक्षाच्या छायेत वसलेले, सम्राट अशोकांनी सुमारे २३०० वर्षांपूर्वी बांधलेले हे पवित्र महाबोधी विहार, आज विरोधकांच्या कटकारस्थानांनी आणि विघातक प्रवृत्तीमुळे संकटात सापडले आहे. बौद्ध भिक्षुवर्ग तसेच सामान्य बौद्ध समाज, बी.टी. १९४९ …

युनेस्कोच्या संकेतस्थळावरून साभार

बोधगया येधील महाबोधी मंदिर परिसर वर्णन नकाशे कागदपत्रे गॅलरी व्हिडिओ निर्देशक बोधगया येधील महाबोधी मंदिर परिसर महाबोधी मंदिर संकुल हे भगवान बुद्धांच्या जीवनाशी आणि विशेषतः ज्ञानप्राप्तीशी संबंधित चार पवित्र स्थळांपैकी एक आहे. पहिले मंदिर सम्राट अशोकाने इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात बांधले होते आणि सध्याचे मंदिर पाचव्या किंवा सहाव्या शतकातील आहे. हे शुभ काळाच्या उत्तरार्धात …

डॉ. असंग वानखडे

रिसर्च स्कॉलर ऑक्सफोर्ड, यांच्या आवाज इंडियावरून मुलाखतीचा सारांश मुद्दे २००२ साली जागतिक वारसा स्थळ म्हणून यादीत समाविष्ट एकदा का एखाद्या स्थळाची जागतिक वारसा यादीत नोंद झाली (आणि ते ‘जागतिक वारसा मालमत्ता’ ठरते), तेव्हा भारतीय सरकारने त्या स्थळाच्या संरक्षण, संवर्धन व सादरीकरणासाठी प्रभावी आणि सक्रिय उपाययोजना करणे बंधनकारक असते. त्यासाठी, युनेस्कोच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, संबंधित राष्ट्रांनी वारसा …

“फुले”* * *धुन लागी रे… आज़ादीकी*

डॉ. संजय सुमन ग. शेंडे, नागपूर संपूर्ण देशात राजरोसपणे लोकशाही मूल्यांना पायदळी तुडविल्या जात आहे.संविधानिक संस्थांचे खच्चीकरण सुरू आहे.जात्यांधता, धर्मांधता व कर्मकांडे आधुनिकतेची शाल पांघरून मनामनात विष कालवत आहे.अशा निराशेच्या वातावरणात एक आशेचा किरण घेऊन येत आहे *फुले* नावाचा क्रांतीकारी चित्रपट.हे शिवधनुष्य पेलले आहे अनंत महादेवन नावाच्या दिग्दर्शकाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्यांचं करावं तेवढं …

महाबोधी महाविहार मुक्तीलढा : सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनाची नांदी

प्रा. विद्या चौरपगार, डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर महाबोधी महाविहाराचा इतिहास हा इ.स.पूर्व तिसऱ्या शतकाचा आहे. सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. तथागत गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. बौद्ध अनुयायी भिक्खू आणि जगभरातील पर्यटक तसेच शांतीचा मंत्र जपणारे बांधव येथे येतात, मात्र, या महाविहाराचे नियंत्रण व …