Menu

Category «लोकशाही»

“शिक्षकांच्या पदोन्नतीतील योग्यतेत हानिकारक बदल”

प्रा. गौतम कांबळे  केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत शिक्षकांच्या पूर्वीच्या अर्हतेत बदल केला आहे हा बदल शिक्षकाच्या पदोन्नती संदर्भातील अर्हतेत केलेला आहे. या बदलांचा दुष्परिणाम तळागाळातील उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापक  होऊ इच्छिणाऱ्या तरुणांवर मोठ्या प्रमाणात होणार आहे.  त्यामुळे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी याबाबत आंदोलन सुरू केले आहे. नोकरीच्या कालावधीचा विचार केला तर सुरुवातीला असिस्टंट प्रोफेसर- …

यूजीसीचा प्रस्तावित मसुदा नियमन 2025 हा भारतातील उच्च शिक्षणासाठी केवळ एक धोका आहे.

प्रो. अवनीकुमार पाटील, समता सैनिक दल, नागपूर प्रस्तावनाः यूजीसीने नुकतेच यूजीसी (विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील शिक्षक आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि पदोन्नतीसाठी किमान पात्रता आणि उच्च शिक्षणातील मानकांच्या देखभालीसाठी उपाय) नियम, 2025 चा मसुदा तयार केला आहे. या नियमनावर सर्व भागधारकांकडून टिप्पण्या, सूचना आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. सध्याच्या लेखात सध्याच्या शैक्षणिक कामगिरी निर्देशक (एपीआय) आधारित …

शिक्षक भरती, पदोन्नतीसाठी यूजीसीचे चुकीचे प्रस्ताव

प्रा. सुखदेव थोरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 च्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अभूतपूर्व वेगाने नियम तयार करण्यास सुरुवात केली. त्याने जलद अंमलबजावणीसाठी एक नाविन्यपूर्ण पद्धत शोधली-वैयक्तिक सल्लामसलत आवश्यक असलेल्या व ज्यावर गांभीर्याने विचार करणे अत्यावश्यक आहे. अशा गुंतागुंतीच्या मुद्द्यांवरही ऑनलाइन पद्धतीने कमी कालावधीत अभिप्राय देण्यास सांगणे. विद्यापीठांमध्ये/महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची नियुक्ती आणि पदोन्नती …

यू. जी. सी. च्या पूर्वग्रहविषयक नियमांवर टीकाः मसुद्या त भेदभावाच्या प्रकारांबद्दल स्पष्टता नाही

बसंतकुमार मोहंती वार्ताहर -द टेली-ग्रा फ, नवी दिल्ली 2012 च्या नियमांमध्ये विद्यार्थ्याच्या जाती, धर्म, जमात किंवा प्रदेशाची नावे जाहीर करणे किंवा एखाद्या विद्यार्थ्याला आरक्षित श्रेणीतील व्यक्ती म्हणून लेबल लावणे किंवा विद्यार्थ्याच्या कमी कामगिरीबद्दल जात किंवा धर्म दर्शविणारी टिप्पणी करणे किंवा शिक्षकांना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगळा वेळ देणे किंवा सुविधांचा वापर करण्यासाठी काही विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वागवणे यासारख्या …

वैदिक काळ ते १८५५ : मागासवर्गीयांना शिक्षण बंदी

 Dr. Ambedkar said in 1928 It is, therefore, obvious that if no schools were opened for Depressed classes before 1855 in the Bombay Presidency it was because the deliberate policy of the British Government was to restrict the benefits of education to the poor higher castes chiefly the Brah­mins. Whether this policy was right or …

संपादकीय

यु.जी.सी.चा निर्णय : मागासवर्गीयांना हानिकारक प्रा. सुखदेव थोरात ‘मुक्ती विमर्श’चा हा अंक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यू. जी. सी.) शिक्षणासंबंधी अलीकडील दोन निर्णयांशी संबंधित आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील नियुक्ती आणि पदोन्नतीमधील पात्रतेशी संबंधित आहे. दुसरे ‘उच्च शिक्षण संस्थांमधील समता’ शी संबंधित नियमनातील बदलांशी संबंधित आहे. हे दोन्ही नियम यु.जी.सी.ने लोकांसमोर त्यांच्या अभिप्रायांसाठी ठेवले आहेत. मुक्ती विमर्शच्या …

ब्राम्हणवादाविरोधी मागासवर्गीय (ओबीसी) समतावादी चळवळ

दलितेत्तर मागासवर्गाची ब्राम्हण्याविरोधी वैचारिक चळवळ व कृती -प्रा. सुखदेव थोरात भारतीय इतिहासाचे विश्लेषण करण्यासंबंधी दोन प्रवाह आपणास दिसतात. एक धर्मसहिष्णुता म्हणजे सर्व धर्माला समानतेने वागणूक देणे आणि प्रत्येक धर्माची विचारसरणी प्रचारित करणाऱ्या अधिकार देणे. दुसरा विचार जो प्रामुख्याने डॉ. आंबेडकरांनी मांडला तो भारतीय इतिहासात ह्या दोन विचारसरणीचा सतत चाललेला संघर्ष.हा संघर्ष धार्मिक व सामाजिक विचारसरणीचा …

संत नामदेव : समतामूलक आंदोलनाचे प्रथम निर्गुण संत कवी

-प्रा. विमल थोरात, माजी प्राध्यापक IGNOU , न्यु दिल्ली संत नामदेव : संत नामदेव १२७० इ.स. महाराष्ट्रातील नरसी (हिंगोली) येथे शिंपी जातीत जन्मले. बालपणापासून विठ्ठल भक्तीमध्ये रमलेले नामदेव आणि ज्ञानेश्वर ह्यांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची स्थापना केली. नामदेवांनी बरीच वर्षे महाराष्ट्रभर फिरून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. पण त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक कार्य हे महाराष्ट्रापुरतेच सीमित राहिले …

महात्मा बसवेश्वर आणि शरणांचा वैज्ञानिक दृष्टीकोन

म. बसवेश्वर अवैदिक व स्वतंत्र धर्म आणि संस्कृती चे जनक आहेत. आपली संस्कृती ही शरण संस्कृती आहे. लिंगायत धर्मात स्री-पुरुष समानता, लिंगभेद, वर्ग वर्ण भेदभाव मान्य नाही. सर्व जाती समावेशक समाज निर्मिती करण्याचे महात्मा बसवेश्वरव शरण मंदियाळांचे स्वप्न होते. बारा बलुतेदार व समाजातील बहुजन वंचित अस्पृश्य घटकांना एकत्रित समान पातळीवर आणण्याचे महान क्रांतिकारी काम म. …

बरे झाले कुणबी केलो . . . . . उजळावया आलो बाटा खरा खोटा निवाडों : – संत तुकोबाराय

वारकरी संतमंडळातील संतांची अभिव्यक्ती आणि वैचारीक संघर्ष हा बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी होता. पहिला संघर्ष त्यांनी मक्तेदारीत कुलपबंद केलेले ज्ञान बहुजनांना वाटून टाकण्यासाठी केला होता. ज्ञान भांडाराच्या चाव्या ज्या वैदिक सनातन्याच्या जानव्याला होत्या त्यांच्याशी संतांनी तिव्र संघर्ष केला आणि ज्ञानबंदी उठवली. संस्कृतातले सर्व तथ्यांश संतांनी मराठीत आणुन, जनतेत वाटुन टाकले. या सुरुवातीच्या संत मंडळात संत नामदेव …

बळीचे राज्य : महात्मा फुले

म. जोतीराव फुले यांनी इ. स. १८८३ साली आपला ‘शेतक-याचा आसूड’ हा ग्रंथ लिहिला. या पुस्तकात त्यांनी सर्व शेतकरी एकच गणला आहे. कारण त्यांच्या मते लहानमोठ्या सर्वच शेतक-यांची अज्ञाना- मुळे नोकरशाहीच्या व भटशाहीच्या जुलमामुळे आणि साम्राज्यशाहीच्या शोषणामुळे दैना उडालेली आहे. म. फुले यांच्या मते सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यात तीन भेद आहेत. कुणबी, माळी आणि …

राजश्री शाहू: शिक्षणविषयक भूमिका व कार्य

ज्या समाजात शिक्षणाचा फारसा वारसा नव्हता आणि परंपरांनी ज्यांना शिक्षणाचा हक्क नाकारला होता अशा समाज विभागांचे महाराष्ट्रातले विद्येचे माहेरघर जर कोणते असेल तर ते कोल्हापूर. आणि या माहेरघराचा पाया घालणारा दूरदृष्टीचा महापुरुष जर कोण असेल तर तो म्हणजे शाहूराजा. ब्राह्मणेतरांच्या शिक्षित झालेल्या असंख्य नेत्यांनी कोल्हापुरात शिक्षण घेतले आहे आणि आपसुक किंवा आपोआप घडलेले नाही. यामागे …

महाराजा सयाजीराव आणि शाहू छत्रपती

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय सुधारणांत महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू छत्रपती या दोन लोकोत्तर राजांचे फार मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर राजर्षी शाहूंच्या कार्याचे स्मरण महाराष्ट्राने कृतज्ञतापूर्वक जागविले. राजर्षी शाहू छत्रपतींसंबंधी गेल्या तीस-चाळीस वर्षांत मराठी लेखकांनी सातत्याने चरित्र, संशोधन, भाषणांचे खंड, गौरवग्रंथ, शाहू छत्रपतींचे निवडक आदेश आणि शाहू कालखंडातील कागदपत्रांचे प्रकाशन केले आहेत. यातून शाहू …

महाराज सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे

पारंपारिक भारतीय समाजव्यवस्थेने सामाजिक-धार्मिक परिघाबाहेर ठेवलेल्या अस्पृश्य जातीतील लोकांना ‘माणूस’ म्हणून समाजात प्रतिष्ठा मिळावी यासाठी आधुनिक भारतातील अनेक व्यक्तींनी प्रयत्न केले. बडोद्याच्या महाराजा सयाजीरावांनी तर बडोद्यात भारतीय अस्पृश्योद्घार चळवळीचा ‘पाया घातला. सयाजीरावांनी दिलेल्या खंबीर पाठबळामुळेच विठ्ठल रामजी शिंदे व बाबासाहेब आंबेडकर आपले अस्पृश्योन्नतीचे कार्य ‘उभा’ करू शकले. परंतु सयाजीरावांकडून प्रेरणा, आर्थिक सहकार्य आणि पाठबळ घेऊन …

श्रीधरपंत टिळक

श्रीधर बळवंत टिळक (ज्यांना श्रीधरपंत टिळक म्हणूनही ओळखले जाते) हे चित्पावन ब्राह्मण बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०) यांचे सर्वात धाकटे पुत्र होते, जे भारतातील वसाहतविरोधी लढ्यातील एक प्रमुख नेते होते. जरी ज्येष्ठ टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला लक्षणीय सार्वजनिक पाठिंबा निर्माण केला असला तरी, जात आणि लिंगाच्या बाबतीत त्यांचे दृष्टिकोन प्रतिगामी होते.मनोज मित्ता यांनी त्यांच्या’ कास्ट प्राइड’ …