Menu

पाच वर्षातील वास्तव : कसा मिळणार सामाजिक न्याय ?

अनुसूचित जातींचे १४,१९८ कोटी अखर्चित आनंद डेकाटे नागपूर : मागील पाच वर्षात राज्याच्या अर्थसंकल्पा मध्ये अनुसूचित जातीच्या विकासासाठी तरतूद केलेल्या निधीपैकी तब्बल १४,१९८ कोटी रुपये खर्चच केले नाहीत, अशी माहिती पुढे आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात २०१४-१५ ते २०१८-१९ या काळात अनुसूचित जातीसाठी एकूण ३६,४६६ कोटी रुपयांची तरतूष करण्यात आली यापैकी २२,२६८ कोटी रुपये खर्च करण्यात …

मुबलक खनिजसंपत्ती असलेला विदर्भावरील मागासलेपणा….

१. मुबलक खनिज संपत्ती असलेला विदर्भावरील नशिबातील मागासलेपणाचा शाप दूर होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत, असे या नव्या अहवालावरून म्हणता येईल. राज्याच्या सकल उत्पन्नात ५४ टक्के वाटा असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये केवळ नागपूरचा समावेश आहे, तर २६ टक्के जीडीपी असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये वर्धा आणि चंद्रपूरचा समावेश आहे. याचा अर्थ ८० टक्के जीडीपीच्या अठरा जिल्ह्यांमध्ये विदर्भातील अकरापैकी केवळ …

बोधगया विशेषांक : महाबोधी विहाराचा प्रश्न इतिहासाची पुनरावृत्ती

सुखदेव थोरात बोधगयामधील आंदोलनाला आता सुमारे ऐंशी दिवस झाले आहेत. हे आंदोलन आता जगातील अनेक देशांमध्ये पसरले आहे. काही निवडक देशांतील संस्था या मागणीला पाठिंबा देत आहेत. केंद्र सरकार आणि बिहार सरकारने बौद्धांच्या मागणीबाबत अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बौद्ध संघटनांची साधी मागणी आहे. बोधगया विहार हे केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोना तून महत्त्वाचे …

संपुर्ण विश्वात उमटले महाबोधी विहार मुक्ती संघर्षाचे पडसाद

डॉ. मिलिंद अवसरमोल, न्युजर्सी अमेरिका जसे की सर्वज्ञात आहे, सुमारे २५०० वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्तीनंतर त्यांच्या धम्मोप देशांनी संपूर्ण मानवजातीला प्रकाशित केले. महाबोधी वृक्षाच्या छायेत वसलेले, सम्राट अशोकांनी सुमारे २३०० वर्षांपूर्वी बांधलेले हे पवित्र महाबोधी विहार, आज विरोधकांच्या कटकारस्थानांनी आणि विघातक प्रवृत्तीमुळे संकटात सापडले आहे. बौद्ध भिक्षुवर्ग तसेच सामान्य बौद्ध समाज, बी.टी. १९४९ …

युनेस्कोच्या संकेतस्थळावरून साभार

बोधगया येधील महाबोधी मंदिर परिसर वर्णन नकाशे कागदपत्रे गॅलरी व्हिडिओ निर्देशक बोधगया येधील महाबोधी मंदिर परिसर महाबोधी मंदिर संकुल हे भगवान बुद्धांच्या जीवनाशी आणि विशेषतः ज्ञानप्राप्तीशी संबंधित चार पवित्र स्थळांपैकी एक आहे. पहिले मंदिर सम्राट अशोकाने इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात बांधले होते आणि सध्याचे मंदिर पाचव्या किंवा सहाव्या शतकातील आहे. हे शुभ काळाच्या उत्तरार्धात …

डॉ. असंग वानखडे

रिसर्च स्कॉलर ऑक्सफोर्ड, यांच्या आवाज इंडियावरून मुलाखतीचा सारांश मुद्दे २००२ साली जागतिक वारसा स्थळ म्हणून यादीत समाविष्ट एकदा का एखाद्या स्थळाची जागतिक वारसा यादीत नोंद झाली (आणि ते ‘जागतिक वारसा मालमत्ता’ ठरते), तेव्हा भारतीय सरकारने त्या स्थळाच्या संरक्षण, संवर्धन व सादरीकरणासाठी प्रभावी आणि सक्रिय उपाययोजना करणे बंधनकारक असते. त्यासाठी, युनेस्कोच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, संबंधित राष्ट्रांनी वारसा …

“फुले”* * *धुन लागी रे… आज़ादीकी*

डॉ. संजय सुमन ग. शेंडे, नागपूर संपूर्ण देशात राजरोसपणे लोकशाही मूल्यांना पायदळी तुडविल्या जात आहे.संविधानिक संस्थांचे खच्चीकरण सुरू आहे.जात्यांधता, धर्मांधता व कर्मकांडे आधुनिकतेची शाल पांघरून मनामनात विष कालवत आहे.अशा निराशेच्या वातावरणात एक आशेचा किरण घेऊन येत आहे *फुले* नावाचा क्रांतीकारी चित्रपट.हे शिवधनुष्य पेलले आहे अनंत महादेवन नावाच्या दिग्दर्शकाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्यांचं करावं तेवढं …

महाबोधी महाविहार मुक्तीलढा : सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनाची नांदी

प्रा. विद्या चौरपगार, डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर महाबोधी महाविहाराचा इतिहास हा इ.स.पूर्व तिसऱ्या शतकाचा आहे. सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. तथागत गौतम बुद्ध यांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. बौद्ध अनुयायी भिक्खू आणि जगभरातील पर्यटक तसेच शांतीचा मंत्र जपणारे बांधव येथे येतात, मात्र, या महाविहाराचे नियंत्रण व …

आजकालच्या घडामोडी

नवी दिल्लीः जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय ११ वर्षे विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने अचानक जाहीर केला असला तरी याचे आम्ही स्वागत करतो, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. मात्र, ही जनगणना कधी करणार याचा कालावधीही सरकारने जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही देशभरात ‘जातनिहाय जनगणना’ करण्यासाठी मोहीम राबवली. याचा परिणाम समोर आहे. …

वाचकदृष्टीकोनातून

१.लेखक डॉ. त्रिलोक हजारे लिखित “मानव संसाधन निर्मितीत युजीसीचा खोडा”  हा वाचला.  लेख अतिशय महत्त्वाच्या आणि ज्वलंत विषयावर लिहिलेला आहे. लेखकाने शिक्षणक्षेत्रातील आताच्या बदलांचा, विशेषतः युजीसीच्या बदललेल्या पदोन्नती प्रणालीचा सखोल आणि चिकित्सक आढावा घेतलेला आहे. लेखामध्ये कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, प्राध्यापक-शास्त्रज्ञ यांच्या भूमिकेचे वास्तव आणि त्यांना येणाऱ्या अडचणींचे प्रभावी चित्रण आहे. या लेखातून सुसंगत आणि …

बातमीपत्र……

एकीकडे सरकार प्रत्येक गावात स्वच्छ पाणी पोहोचवण्याचा दावा करत असली तरी वास्तवात आजही लाखो लोक शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले आहेत. अशा स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ५९८ गावं भूगर्भातील विविध प्रकारच्या प्रदूषणांमुळे प्रभावित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च २०२५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून २१,१६८ पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले, ज्यामध्ये: ३९३ …

शोकसंवेदना

डॉ. अशोक गायकवाड डॉ. साहेबांचे अचानक हे निधन आंबेडकरी चळवळीसाठी अपूरणीय नुकसान ठरले आहे. ही वेदनेची, नि:शब्द होण्याची घडी आहे. ते केवळ पुस्तकनिर्माते नव्हते, तर एक प्रगल्भ विचारवंत, प्रभावी लेखक आणि सर्जनशील वक्ते होते. विविध समाजांतील, विविध स्वभावांच्या व्यक्तींना जोडून त्या सर्वांना आंबेडकरी चळवळीसाठी कार्यरत करण्याची दुर्मीळ कला त्यांच्या ठिकाणी होती. आंबेडकरी चळवळीचे ते गाढे …

थोडक्यात महत्वाचे–

डॉ. विद्या चौरपगार १ अमरावती येथील शालेय विद्यार्थ्यांचे पत्राद्वारे शिक्षणमंत्र्यांना विनंती पत्र-आमचे शिक्षण थांबवू नका’ १५ मार्च २०२४ शासन निर्णयानुसार २०२४-२५ संच मान्यता अंतिम करण्यात आली आहे. शिक्षण कायद्यातील तरतुदीच्या व २८ ऑगस्ट २०१५ (सुधारित ८ जानेवारी २०१६) अशा विसंगत  शासन निर्णयाने शाळांमध्ये शिक्षकच असणार नाही, अशाप्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात हजारो शिक्षक …

मानव संसाधन निर्मितीत युजीसीचा खोडा

डॉ. त्रिलोक हजारे व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा व देशाचा विकास हा कधीही योगायोगाने किंवा अपघातानेही होत नाही. विकास हा साधनाची उपलब्धता आणि उपलब्ध संसाधनाचा संयमित उपयोग या बाबींवर अवलंबून असतो. संसाधने तीन प्रकारची असतात. १. नैसर्गिक संसाधने २. वित्तीय संसाधने ३. मानवी संसाधने मानवी संसाधनामध्ये देशाची लोकसंख्या व लोकांच्या गुण वैशिष्टांचा अंर्तभाव होतो. विकासाच्या संदर्भात ह्या तिन्ही प्रकारच्या …