Menu

शिक्षणाचे सार्वत्रिकिकरण व ब्राह्मणीकरण : राष्ट्रीय शिक्षण धोरणाची भूमिका

मा. रमेश बिजेकर, शिक्षणतज्ञ “मिथ्सचा वास्तवाने परिहार म्हणजे प्रबोधनय” ही प्रबोधनाची व्याख्या शरद पाटलांनी केली. प्रस्थापित वर्गाकडुन अनेक मिथ्स उभ्या केल्या जातात. त्या धारणेत हजारो वर्ष समाज अडकुन असतो व वास्तवापासुन दुर जातो. शिक्षणात अशा मिथ्स उभ्या केल्या आहेत. त्यामुळे शिक्षणातील विदारक वास्तव दडवुन ठेवण्यास सत्ताधारी यशस्वी झाले आहेत. बहुसंख्य जनतेला शिक्षणातील वास्तव जोखता आलेले …

वेद स्मृतीप्रणीत समाजशास्त्रीय अभ्यासक्रम

डॉ विद्या चंद्रा भारतीय विद्यापीठांचा उच्च शिक्षणाचा टप्पा म्हणजेच पदवी अभ्यासक्रम मोठ्या बदलातून जात आहे. संपूर्ण देशभरात २०२३-२४ पासून नवीन शैक्षणिक धोरण (NEP २०२०) लागू करण्यात आले आहे. ‘शिकण्याच्या निष्कर्षांवर आधारित’, ‘उद्दिष्टपूर्ती करणारा’, ‘आंतरशाखीय महत्व’, ‘विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेला अभ्यासक्रम अशा गोंडस जाहिरातीद्वारे प्रस्तुत अभ्यासक्रमाचा समावेश पदवी अभ्यासक्रमात करण्यात आला. ज्याचे पॅकेजिंग आकर्षकपणे प्रस्तुत …

शैक्षणिक अभ्यासक्रम (२०२०) वरील वैदिक धर्माचा प्रभाव

किशोर खांडेकर शैक्षणिक अभ्यासक्रम (२०२०) या धोरणातून शालेय व उच्छ शिक्षणात महत्वपूर्ण बदल करण्यात आले. यापैकी उच्च शिक्षणाच्या संदर्भात यूजीसीने कला व विज्ञान व वाणिज्य शाखेतील पदवीपूर्व विषयासाठी २० ऑगस्ट २०२५ रोजी Learning outcomes based curriculum Framework 2025 (LOCF) प्रकाशित केले आहे. ज्यामध्ये सामाजिक शास्त्रातील अर्थशास्त्र, राज्यशास्त्र मानवशास्त्र, वाणिज्य, भूगोल, गृहशास्त्र, शारीरिक शिक्षण तसेच विज्ञान …

शिक्षणाचे सार्वत्रीकरण राष्ट्रीय शिक्षण धोरण व गुरुकुलची भूमिका

अपेक्षा दिवान, शिक्षण अभ्यासक, नागपूर हजारो वर्षे पूर्वीपासून भारत देश चातुवर्ण्य वैदिक परंपरेच्या जोखडाने बांधलेला आहे. या विभाजनात जातीच्या उतरंडी बरोबरच मानवाच्या उच्च-नीच मानसिकतेची उतरंडही बघावयास मिळते. शिक्षणाचा अधिकार हिरावून घेण्याचा घोर अपराध या व्यवस्थेने केलेला आहे. शिक्षणबंदीची व्यवस्था व तिचा कायदाच मनुस्मृतीच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र उतरंडीतील वरच्या जातींना शिक्षण घेण्याचा जन्मजात अधिकार या …

ब्राह्मणवाद आणि शालेय नैतिक शिक्षण

डॉ. सुखदेव थोरात, विद्या चौरपगार राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या शिफारशींवर आधारित राहून एनसीईआरटीने २०२३ मध्ये शालेय शिक्षणासाठी अभ्यासक्रम आराखडा (Curriculum Framework) तयार केला. मूल्य शिक्षण हे त्याचा एक भाग आहे. अभ्यासक्रम आराखडा २०२३ मध्ये म्हटले आहे. मूल्ये म्हणजे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याविषयी असलेले विश्वास, तर प्रवृत्ती म्हणजे वर्तनाच्या पायाभूत वृत्ती …

लक्षवेधी मुद्दे

देशभरातील तब्बल ९००हून अधिक गणितज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) पत्र पाठवले आहे. हा मसुदा मागे घेतला नाही, तर भविष्यातील पदवीधारक तंत्रज्ञान, उद्योग या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी असमर्थ ठरतील, असा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे. गणितासारख्या विषयात असंबद्ध घटकांचा समावेश पदवीपूर्व अभ्यासक्रमात केल्याबद्दल या मसुद्याविरोधात चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट …

अमरावतीला नागपूर कराराची होळी : युवकाचा लक्षणीय सहभाग

अमरावती प्रतिनिधी दि. २८ सप्टेंबर: पृथक विदर्भ राज्य मुक्ती संग्रामाच्या १२० वर्षांच्या लढ्याला अधोरेखित करत आज २८ सप्टेंबर रोजी, नागपूर करार निषेध दिवस म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात, या कराराची होळी करून पाळण्यात आला. २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर कराराने विदर्भाचा सर्वांगीण विकास होईल, अशा अनेक तरतुदी करण्यात आल्या होत्या. मात्र या तरतुदी आजपर्यंत …

घटनेचा मुलभूत गाभाच धर्मनिरपेक्षता व समाजवाद आहे;हे निर्विवाद सत्य आहे.

संपादक : प्रा. सुखदेव थाेरात धर्मनिरपेक्ष संविधान अनुराग भास्कर, अतिरिक्त रजिस्ट्रार, सर्वाेच्च न्यायालय; भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द अनेकदा टीकेचा विषय ठरला आहे. 1950 मध्ये स्विकारलेल्या मुळ प्रस्तावनेत हा शब्द नव्हता. परकिय प्रभावाखाली हा शब्द स्विकारण्यात आला आणि 1976 मध्ये 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जी संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे. पण हे म्हणणे जवळून तपासले …

संविधानाच्या प्रास्ताविकेत ‘सेक्युलर’ शब्दावर हे ‘वादळ’ कां?

लेखक : उर्मिलेश, वरिष्ठ पत्रकार, नवी दिल्ली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह-सरकार्यवाह दत्तात्रेय हाेसबळे हे संघ-भाजपा परिवारातील असे पहिले नेते नाहीत, ज्यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतून ‘सेक्युलर’ आणि ‘साेशलिस्ट’ हे शब्द काढून टाकण्याची मागणी केलीआहे. या प्रकारची मागणी उजव्या विचारसरणीच्या अनेक लाेकांकडून पूर्वीपासून हाेत आलेली आहे. जून 2025 मध्येहाेसबळे साहेबांनी ती जुनी मागणी पुन्हा एकदा मांडली. …

संवैधानिक अर्थशास्त्र

लेखक : डॉ. एँड. महेंद्र जाधव, हैदराबाद कधी विचार केलात का-आपल्या लाेकशाहीचं खरं मापदंड काय आहे? ती फक्त दर पाच वर्षांनी मतहक्कात सीमित आहे का, की आपल्या राेजच्या जगण्यात जिथे एका शेतक-याचं कर्ज, एका मजुराचा घाम, एका तरुणीचं स्वप्न आणि एका वृद्धाचा निवृत्तीवेतनाचा हक्क यांच्याशी लाेकशाहीचं थेट नातं असतं? या प्रश्नाचं उत्तर शाेधताना आपण भारतीय …

गुरुकुल की नालंदा; पुरस्कार कशाचा ?

रमेश बिजेकर, शिक्षणतज्ञ गुरुकुल शिक्षण पद्धती ही जातीव्यवस्था, स्तरीकरण व खासगीकरणावर आधारित हाेती, तर नालंदा ही सार्वत्रिक, मुक्त विचारांची आणि समतेवर आधारलेली हाेती. नालंदा पद्धतीतील समावेशकता, लाेकशाही, विनामूल्य शिक्षण व ज्ञान निर्मितीवर भर देणारी रचना स्वीकारणे आवश्यक आहे. गुरुकुल पद्धतीचा पुरस्कार करणार’ अशी बातमी नुकतीच वर्तमानपत्रात झळकली आणि शिक्षण क्षेत्रात नव्याने चर्चा सुरू झाली. ’गुरुकुल’ …

समाजवाद व धर्मनिरपेक्षता भारतीय जनतेच्या कांक्षापूर्तीचे सूत्र

डाॅ. विद्या चाैरपगार, असिस्टंट प्राेफेसर, डाॅ. आंबडेकर काॅलेज दीक्षाभूमी नागपूर संविधान प्रस्तावनेत समाजवादी व धर्मनिरपेक्ष या शब्दांची गरज आहे की नाही, यावरून सध्या राजकारण तापले आहे. खरं तर 1950 साली जेव्हा भारताचे संविधान लागू झाले, तेव्हा संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट नव्हते. 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीद्वारे धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द संविधानाच्या …

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतातील राज्य समाजवादाची याेजनाः

महान तत्त्वज्ञांचे धर्मनिरपेक्षतेवरील विचारजाॅन लाॅक – चर्च आणि राज्य वेगळे असावेत; धर्म ही वैयक्तिक बाब असावी, राज्याने श्रद्धा लादू नये.व्हाेल्टेअर – धर्मस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन; धार्मिक असहिष्णुतेचा विराेध.थाॅमस जेफरसन ‘चर्च व राज्य यांच्यामध्ये भिंत‘ असावी असे प्रतिपादन.इमॅन्युएल कान्ट – सार्वजनिक जीवनात धार्मिक अंधश्रद्धेपेक्षा विवेकबुद्धी व स्वायत्ततेवर भर.कार्ल मार्क्स – धर्म हि अफू‘ आहे; खरी …

भारतातील मुस्लीम व ख्रिश्चन विरुद्धअलीकडील घटना

हकालपट्टी व घरे ताेडफफाेड आसाममध्ये सुमारे 3,400 मुस्लीम कुटुंबांची घरे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताेडण्यात आली.मे-जुलै 2025 दरम्यान जवळपास 1,880 लाेकांना (बहुसंख्य मुस्लीम) काेणताही न्यायप्रक्रियेचा मार्ग न देता पकडून बांगलादेश सीमेवर फेकण्यात आले. काहींना समुद्रातही साेडण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.धार्मिक संस्थांवर कारवाई: उत्तराखंडमध्ये 136 इस्लामी मदरशांवर शिक्कामाेर्तब करून त्यांना बंद करण्यात आले.महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावात मुस्लीम व्यापा-यांना …

भाग १ : आंबेडकर आणि आदिवासी

प्रा. सुखदेव थोरात महाराष्ट्रातील आदिवासींवर आधारित हा विशेषांक आहे. यात दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. पहिला मुद्दा डॉ. आंबेडकरांच्या आदिवासी धोरणातील योगदानाशी संबंधित आहे. दुसरा मुद्दा महाराष्ट्रातील आदिवासींच्या आर्थिक, गरिबी, कुपोषण, निवास व शिक्षणाच्या सद्यस्थितीशी संबंधित आहे. डॉ. आंबेडकरांच्या आदिवासी कल्याणातील भूमिकेवरील गैरसमज डॉ. आंबेडकरांच्या आदिवासी कल्याणासाठीच्या कार्यावर काही लेखकांनी गैरसमज निर्माण केले आहेत. …