Menu

Category «लोकशाही»

संविधान, लोकशाही आणि राजकीय पक्ष

– प्रशिक आनंद, आंबेडकरी अभ्यासक, नागपूर लोकशाहीचे स्वरूप (Form) हे सारखे बदलत राहीले आहे. इतिहासात डोकावले तर आपल्या हे लक्षात येईल की, ती सातत्याने एकस्वरूपी राहीलेली नाही. तिचे स्वरूप (Form) आणि तिचे उद्दिष्ट (Purpose) देखील कालौघात बदलत आले आहे. मात्र आधुनिक लोकशाहीचे उद्दिष्ट हे केवळ अनियंत्रित्त राजसत्तेवर नियंत्रण घालणे नसून ‘लोककल्याण’ साधणे हे आहे. लोककल्याण …

थट्टा संविधानाची

–एल. अविनाश ( सामाजिक कार्यकर्ता ) विधानसभेच्या निवडणुकीत जे काही घडले किंबहुना जे काही घडत होते, त्या दरम्यान आयोगाच्या आणि सरकारी तंत्राचे मूकदर्शक बनून तमाशा बघणे ही लोकशाहीची थट्टा नव्हे तर काय आहे? लोकसभेचे मतदान झाल्यानंतर अवघ्या ३ महिन्यात लोकांचे मत परिवर्तन होऊन विरोधी पक्ष कधी नव्हता एव्हढा रसातळाला जाणे हे अनाकलनीयच. सामान्य जनमानस आलेला …

चौंका देने वाला नतीजा

–अब्दुल गफुर पाशा ( कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष ) महाराष्ट्र विधानसभा २०२४ के चुनाव नतीजों ने सभी को चौका दिया जहां एक ओर महायुति गठबंधन ने अप्रत्यक्ष जीत हासिल की वही महाविकास आघाड़ी को अपना अस्तित्व तलाश करने पर मजबूर कर दिया इन नतीजों ने इस राज्य में भीष्म पितामह कहे जाने वाले शरद पवार जैसे …

डॉ. आंबेडकर यांचे निवडणूक युतीव आघाडी विषयीचे मत:

डॉ.आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्टस फेडरेशनचे राजकीय पक्षाबराेबर सहकार्य व निवडणूक युती करण्यासाठीखालीलपैकी शर्ती मांडल्या – ५.पक्ष अशा काेणत्याही पक्षाशी संलग्न नसावा 25 एप्रिल 1948 राेजी लखनऊ येथे भरलेल्या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्टस फेडरेशनच्या परिषदेत भाषण करताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, राजकीय सत्ताही सर्व प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि आपला एक तिसरा पक्ष संघटित करून व प्रतिस्पर्धी राजकीय …

राज्य शासनाचे ब्राम्हणीकरण करण्याचा प्रयत्न

ब्राह्मणवादी धर्माच्या चाैकटीत संविधानाला बांधण्याचे प्रयत्न 2014 पासून जाेमाने सुरु आहेत. हे सरकारच्या व त्यांना मदत करणा-या संघटनेच्या विचारातून व कृतीतून अगदी स्पष्ट झाले आहे. हिंदुधर्म, सनातन धर्म, गीता, मनुस्मृती ह्यांवर आधारित घटना असावी असे पर्याय सुचविले जातात. ह्या सर्व पर्यायाचा अर्थ एकच आहे; व ताे म्हणजे ब्राम्हणवाद. ब्राम्हणवादी धर्माचे निश्चित असे धार्मिक आणि सामाजिक …

रोजगार विरहीत आर्थिक विकासाची समस्या

आज भारतात सगळ्यात माेठी समस्या कुठली असेल तर ती बेकारीची. अर्थकारणाचे जे प्रारूप आपण अवलंबत आहाेत त्यात अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढले, आर्थिक विकासाचा दर वाढला, सकल घरेलू उत्पादन वाढले, राष्ट्रीय उत्पन्न वाढले म्हणून आपण आपली पाठ थाेपटून घेत आहाेत. पण जर हा विकास राेजगार निर्माण करणार नसेल तर त्याचा सामान्यजनांना काय फायदा? राेजगारीची याेग्य वाढ हाेत …

दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी

महाराष्ट्रात राज्यासमाेरचे सगळ्यात माेठे आव्हान म्हणजे सतत त्रासदायक ठरलेले कृषी क्षेत्रावरील संकट.शेतक-यांच्या आत्महत्या ह्या जवळपास महाराष्ट्रात अंगवळणी पडल्यासारख्या झालेल्या आहेत.त्याबाबत बराच डाेंबउसळताे आणि काही काळानंतर आपाेआप शांत हाेताे आणि शेतकरी हा त्या दुष्टचक्रात सतत पिसला जाताे. महाराष्ट्रातील माेठा प्रदेश हा दुष्काळ प्रवण असून ह्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामतः ‘नेमेची येताे दुष्काळ’ आणि शेतक-यांचा …

नवीन शैक्षणिक धोरण बहुजनांच्या गळ्याला फास

येत्या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाच्या जगण्या- मरणाचा प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण, राेजगार, आराेग्य, वाढती महागाई त्यामुळे जनसामान्याचे माेडलेले कंबरडे याची चिंता सत्ताधा-यांनी व जे सत्तेवर निवडून येतील अश्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. हि जबाबदारी ते नाकारीत असतील त्यांचे मनसुबे फक्त भांडवलदारांचे कर्ज माफ करणे, त्यांना विशिष्टसाेयीसवलती पुरविणे व जनसामान्याचे शाेषण करून संविधानाने दिलेल्या जगण्याचा …

संविधानिक लोकशाहीचे जतन करावे

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतात राजेशाही हाेती. राजेशाहीची एकछत्री सत्ता हाेती. त्यावेळी लाेकांच्या मताला किंमत नव्हती. सत्तेत व राज्य शासनाच्या प्रशासनात लाेकांना सहभागी करून घेतले जात नव्हते. निर्णय प्रक्रियेत लाेकांचा सहभाग नव्हता. निर्णय लादले जात हाेते. त्यातही शिक्षण, आराेग्य सुविधा दिल्यात जात नव्हत्या. दलित व गरीबांना पाणी ,घर व अंग झाकायला कापड पुरेसे मिळत नव्हते. हाताला …

महाराष्ट्र बचाव खोका सरकार भगावो

महाराष्ट्र के विधानसभा चुनाव में महाराष्ट्र की अस्मिता गांधी जी, फुले, शाहू, आंबेडकर , शिवाजी महाराज जिनकेविचार कहीं ना कहीं खत्म किए जा रहे हैं यहां एक सभ्यता का कल्चर छाेड़कर बीजेपी द्वारा घटिया राजनीति की मानसिकता र्सिफ सत्ता प्राप्त करने के लिए अलग-अलग संगठन काे ताेड़ना और किसी तरीके से भी महाराष्ट्र में अपनी …

न्याय व समानता यह सरकार का मुलतत्व होना चाहिये

इस चुनावाें में जनता के सामने अनेक गंभीर प्रश्न है जिसमें सबसे महत्वपूर्ण इस देश की मूल संवैधानिक मंशा है संविधान के मूलभूत तत्वाें की सुरक्षा काल के इस माेड पर देश वासियाें के लिए सबसे बडी चिंता का विषय है । अन्य विषयाें पर भी सामान्य जनता बहुत परेशान है – बढती बेराेजगारी, गरीबाें …

सामाजिक सौहार्द नष्ट करणाऱ्या शक्तीपासून देश वाचविणे कर्तव्य

येत्या निवडणुकीत जनतेचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न सन 2024 च्या विधानसभेच्या पाेर्शभूमीवर अनेक मतदार संघातील लाेकांसाेबत चर्चा केल्यानंतर असे निदर्शनास आले की, बेराेजगारीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शासकीय-निमशासकीय नाेकर भरती गेल्या वर्षापासून जवळजवळ बंद आहे. युवक-युवती प्रचंड नाराज असून अस्वस्थ आहेत. झिराे बजेटपेक्षा भयावह परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. बेराेजगारीचा दर गेल्या 45 वर्षातील सर्वात जास्त आहे. …

संविधानिक लोकशाहीशी प्रामाणिक राहणे ही मतदारांची जवाबदारी

संविधानीक मुल्यांची वारंवार हाेणारी प्रतारणा, सामाजिक सुरक्षा, शिक्षणाचा खालावलेला दर्जा,महागाई व बेराेजगारी ई. महाराष्ट्रासमाेरील सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत. निवडून आलेल्या उमेदवारांनी स्थापण केलेल्या सरकारची ही जबाबदारी असते की सरकार हे संविधानाच्या आधारावर चालवावे. सर्वसामान्य जनतेचा सरकारवरील विश्वास टीकुन राहावा यासाठी संविधानीक तत्वांच्या आधारावर प्रशासन चालवले जावे. सामाजिक अशांतता दुर करण्यासाठी समाजात फुट पडेल जातीय व …

आघाड्यांची भरमार

राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सध्या विविध पक्ष व आघाड्यांचे एकीकरण याबाबतच्या चर्चा माेठ्या प्रमाणात हाेताना दिसतात. अशातच एक माेठा निर्णय आंबेडकरी पक्षाच्या प्रमुखांनी घेतलेला आहे. ज्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आंबेडकरी विचारांचे तब्बल सहा पक्ष आघाडी विधानसभेच्या मैदानात उतरले असून एकूण 674 अशी सर्वाधिक संख्या या सहा पक्षांची मिळून आहे. सर्वाधिक जागा बहुजन …

-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत भारत 25 नाेव्हेंबर 1927

हिंदू समाज समर्थ करावयाचा असेल तर चातुर्वर्ण्य व असमानता याचे उच्चाटन करून हिंदू समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दाेन तत्त्वांच्या पायावर केली पाहिजे. अस्पृश्यता निवारणाचा मार्ग हा हिंदू समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणून मी म्हणताे की, आपले कार्य जितके स्वहिताचे आहे तितकेच राष्ट्रहिताचे आहे, यात काही किंतु नाही. सामाजिक क्रांतीची जबाबदारी मुख्यतः …