Menu

Category «लोकशाही»

लोकमान- मारकडवाडीच्या ग्रामस्थांना सलाम

हुकूमशाही भित्री असते, बुळगी असते. फक्त तिच्यावर चाल करुन जायला असे निधड्या छातीचे, ताठ कण्याचे, सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपूत्र लागतात. भले ते हुकूमशहांच्या ‘सो कॉल्ड’ महाशक्तीपुढे संख्येनं कमी असतील पण ते या शैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात. ‘आमच्या गावातनं भाजपाला ऐंशी टक्के मतदान होऊच शकत नाही. इव्हीएम मशिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आहे. भलेही …

AIM USA – एक आंतरराष्ट्रीय चळवळ

–मिलिंद अवसरमोल, न्यू जर्सी संचालक AIM USA आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, AIM USA ची स्थापना NRI आंबेडकरी समाजाला एकत्र करण्याच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन जागतिक मंचावर पुढे नेण्याच्या उद्देशाने करण्यात आली. ही संस्था २५ वर्षांपासून कार्यरत आहे. ही यात्रा स्मुतिशेष राजू कांबळे सर यांच्या प्रेरणादायी आणि असाधारण नेतृत्वाखाली काही मोजक्या कुटुंबासह सुरू झाली, जी …

लोकमानस- ‘एक देश एक निवडणूक’

‘एक देश एक निवडणूक’ हे बिल आणि असे अनेक बिलं आहेत जे संघप्रणित भाजपला आणायची आहेत. या बिलाचं वैशिष्ट्रय हे आहे की, ही बिलंवरवर पाहता व्यवहारी भासू शकतील, परंतु त्यामध्ये संघाचा अजेंडा दडलेला आहे. Bunch of thoughts मध्ये याचे निर्देश आढळतील. विविधता असलेल्या देशात सर्व जनतेला एक छत्री अंमलाखाली आणायचा अजेंडा आहे, थोडक्यात त्यांना मनुस्मृतीचा …

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष काळात सामाजिक प्रश्न

– अरविंद गेडाम. नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष काळात सामाजिक प्रश्न कठीण होते. तरीसुद्धा त्यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा रथ एका निर्णायक टप्यावर आणून ठेवला. त्यांनतर मात्र दलित समाजाला सक्षम नेतृत्व मिळालं नाही. तत्कालीन नेत्यांनी वैयक्तिक राजकीय स्वार्थ साधून समाजबाधवांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे. दलित समाज आता नेतृत्वहीन असून …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १९५३ ला BBC NEWS ने घेतलेली मुलाखत (एक स्वैर अनुवाद)

पत्रकार :- डॉ. आंबेडकर भारतात लोकशाही कार्यरत राहील असे तुम्हाला वाटते काय ?डॉ. आंबेडकर :- नाही, ती फक्त नावापुरती असेल, म्हणजे लोकशाहीचा लवाजमा, पंचवार्षिक निवडणुका, पंतप्रधान इत्यादी…. प्रश्न:- पण सत्ताबदलाच्या दृष्टीने निवडणुकांचे महत्त्व नाही काय?उत्तर :- नाही, त्या प्रक्रियेतून आदर्श लोक तयार होत नसतील तर निवडणूक महत्वाच्या नाहीत. विधायक बदल घडविण्यासाठी मतदान करायंच, हा विचार …

धर्म,आमिष व गरज पडल्यास इवीएम सुद्धा

– प्रा. सुखदेव थोरात २५ नोव्हेंबर १९४९ च्या आपल्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी भारतात लोकशाही यशस्वी होईल किंवा नाही ह्याविषयी दुःख व खंत व्यक्त केले. ते म्हणाले की, आपले स्वातंत्र्य हे आपणच गमवीत आहोत. त्यांनी मातृ भूमीशी गद्दारी करणा-या ‘जयचंद‘ चे उदाहरण दिले. पुढे ते म्हणाले की लोकशाहीला व स्वातंत्र्याला अशाच छुप्या अंतर्गत ‘जयचंद‘ पासून …

विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा मर्मार्थ

-प्रा. सचीन गरुड, प्रसिद्ध लेखक व विचारवंत (सातारा) २०२४ च्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ जागांपैकी २३६ जागा जिंकून भयचकित करणारे बहुमत प्राप्त केले आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना इतके नगण्य यश मिळाले आहे, की विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याला आवश्यक असणारे कोरम संख्याबळही नाही. कॉंग्रेसला १६, शिवसेना (उबाठा) २०, राष्ट्रवादी (शप) १० असे एकूण ४६ …

नियोजन शून्यता : महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण

-प्रदीप शेेंडे, कर्पुरी ठाकूर विचार मंच भारतीय संविधानाची निर्मिती होऊन ७५ वर्षे पूर्ण झाले असून संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. हे पर्व साजरे करीत असतानाच सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीमुळे सर्वसामान्य भारतीय जनमानसामध्ये लोकशाही सुदृढ होण्याची आशा पल्लवीत झाली होती. किंबहुना देशामध्ये चैतन्याचे वारे वाहण्यास प्रारंभ झाला होता. परंतु …

संविधान, लोकशाही आणि राजकीय पक्ष

– प्रशिक आनंद, आंबेडकरी अभ्यासक, नागपूर लोकशाहीचे स्वरूप (Form) हे सारखे बदलत राहीले आहे. इतिहासात डोकावले तर आपल्या हे लक्षात येईल की, ती सातत्याने एकस्वरूपी राहीलेली नाही. तिचे स्वरूप (Form) आणि तिचे उद्दिष्ट (Purpose) देखील कालौघात बदलत आले आहे. मात्र आधुनिक लोकशाहीचे उद्दिष्ट हे केवळ अनियंत्रित्त राजसत्तेवर नियंत्रण घालणे नसून ‘लोककल्याण’ साधणे हे आहे. लोककल्याण …

थट्टा संविधानाची

–एल. अविनाश ( सामाजिक कार्यकर्ता ) विधानसभेच्या निवडणुकीत जे काही घडले किंबहुना जे काही घडत होते, त्या दरम्यान आयोगाच्या आणि सरकारी तंत्राचे मूकदर्शक बनून तमाशा बघणे ही लोकशाहीची थट्टा नव्हे तर काय आहे? लोकसभेचे मतदान झाल्यानंतर अवघ्या ३ महिन्यात लोकांचे मत परिवर्तन होऊन विरोधी पक्ष कधी नव्हता एव्हढा रसातळाला जाणे हे अनाकलनीयच. सामान्य जनमानस आलेला …

चौंका देने वाला नतीजा

–अब्दुल गफुर पाशा ( कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष ) महाराष्ट्र विधानसभा २०२४ के चुनाव नतीजों ने सभी को चौका दिया जहां एक ओर महायुति गठबंधन ने अप्रत्यक्ष जीत हासिल की वही महाविकास आघाड़ी को अपना अस्तित्व तलाश करने पर मजबूर कर दिया इन नतीजों ने इस राज्य में भीष्म पितामह कहे जाने वाले शरद पवार जैसे …

डॉ. आंबेडकर यांचे निवडणूक युतीव आघाडी विषयीचे मत:

डॉ.आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्टस फेडरेशनचे राजकीय पक्षाबराेबर सहकार्य व निवडणूक युती करण्यासाठीखालीलपैकी शर्ती मांडल्या – ५.पक्ष अशा काेणत्याही पक्षाशी संलग्न नसावा 25 एप्रिल 1948 राेजी लखनऊ येथे भरलेल्या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्टस फेडरेशनच्या परिषदेत भाषण करताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, राजकीय सत्ताही सर्व प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि आपला एक तिसरा पक्ष संघटित करून व प्रतिस्पर्धी राजकीय …

राज्य शासनाचे ब्राम्हणीकरण करण्याचा प्रयत्न

ब्राह्मणवादी धर्माच्या चाैकटीत संविधानाला बांधण्याचे प्रयत्न 2014 पासून जाेमाने सुरु आहेत. हे सरकारच्या व त्यांना मदत करणा-या संघटनेच्या विचारातून व कृतीतून अगदी स्पष्ट झाले आहे. हिंदुधर्म, सनातन धर्म, गीता, मनुस्मृती ह्यांवर आधारित घटना असावी असे पर्याय सुचविले जातात. ह्या सर्व पर्यायाचा अर्थ एकच आहे; व ताे म्हणजे ब्राम्हणवाद. ब्राम्हणवादी धर्माचे निश्चित असे धार्मिक आणि सामाजिक …

रोजगार विरहीत आर्थिक विकासाची समस्या

आज भारतात सगळ्यात माेठी समस्या कुठली असेल तर ती बेकारीची. अर्थकारणाचे जे प्रारूप आपण अवलंबत आहाेत त्यात अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढले, आर्थिक विकासाचा दर वाढला, सकल घरेलू उत्पादन वाढले, राष्ट्रीय उत्पन्न वाढले म्हणून आपण आपली पाठ थाेपटून घेत आहाेत. पण जर हा विकास राेजगार निर्माण करणार नसेल तर त्याचा सामान्यजनांना काय फायदा? राेजगारीची याेग्य वाढ हाेत …

दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी

महाराष्ट्रात राज्यासमाेरचे सगळ्यात माेठे आव्हान म्हणजे सतत त्रासदायक ठरलेले कृषी क्षेत्रावरील संकट.शेतक-यांच्या आत्महत्या ह्या जवळपास महाराष्ट्रात अंगवळणी पडल्यासारख्या झालेल्या आहेत.त्याबाबत बराच डाेंबउसळताे आणि काही काळानंतर आपाेआप शांत हाेताे आणि शेतकरी हा त्या दुष्टचक्रात सतत पिसला जाताे. महाराष्ट्रातील माेठा प्रदेश हा दुष्काळ प्रवण असून ह्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामतः ‘नेमेची येताे दुष्काळ’ आणि शेतक-यांचा …