Menu

Category «लोकशाही»

आजकालच्या घडामोडी

नवी दिल्लीः जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय ११ वर्षे विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने अचानक जाहीर केला असला तरी याचे आम्ही स्वागत करतो, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. मात्र, ही जनगणना कधी करणार याचा कालावधीही सरकारने जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही देशभरात ‘जातनिहाय जनगणना’ करण्यासाठी मोहीम राबवली. याचा परिणाम समोर आहे. …

वाचकदृष्टीकोनातून

१.लेखक डॉ. त्रिलोक हजारे लिखित “मानव संसाधन निर्मितीत युजीसीचा खोडा”  हा वाचला.  लेख अतिशय महत्त्वाच्या आणि ज्वलंत विषयावर लिहिलेला आहे. लेखकाने शिक्षणक्षेत्रातील आताच्या बदलांचा, विशेषतः युजीसीच्या बदललेल्या पदोन्नती प्रणालीचा सखोल आणि चिकित्सक आढावा घेतलेला आहे. लेखामध्ये कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, प्राध्यापक-शास्त्रज्ञ यांच्या भूमिकेचे वास्तव आणि त्यांना येणाऱ्या अडचणींचे प्रभावी चित्रण आहे. या लेखातून सुसंगत आणि …

बातमीपत्र……

एकीकडे सरकार प्रत्येक गावात स्वच्छ पाणी पोहोचवण्याचा दावा करत असली तरी वास्तवात आजही लाखो लोक शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले आहेत. अशा स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ५९८ गावं भूगर्भातील विविध प्रकारच्या प्रदूषणांमुळे प्रभावित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च २०२५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून २१,१६८ पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले, ज्यामध्ये: ३९३ …

शोकसंवेदना

डॉ. अशोक गायकवाड डॉ. साहेबांचे अचानक हे निधन आंबेडकरी चळवळीसाठी अपूरणीय नुकसान ठरले आहे. ही वेदनेची, नि:शब्द होण्याची घडी आहे. ते केवळ पुस्तकनिर्माते नव्हते, तर एक प्रगल्भ विचारवंत, प्रभावी लेखक आणि सर्जनशील वक्ते होते. विविध समाजांतील, विविध स्वभावांच्या व्यक्तींना जोडून त्या सर्वांना आंबेडकरी चळवळीसाठी कार्यरत करण्याची दुर्मीळ कला त्यांच्या ठिकाणी होती. आंबेडकरी चळवळीचे ते गाढे …

थोडक्यात महत्वाचे–

डॉ. विद्या चौरपगार १ अमरावती येथील शालेय विद्यार्थ्यांचे पत्राद्वारे शिक्षणमंत्र्यांना विनंती पत्र-आमचे शिक्षण थांबवू नका’ १५ मार्च २०२४ शासन निर्णयानुसार २०२४-२५ संच मान्यता अंतिम करण्यात आली आहे. शिक्षण कायद्यातील तरतुदीच्या व २८ ऑगस्ट २०१५ (सुधारित ८ जानेवारी २०१६) अशा विसंगत  शासन निर्णयाने शाळांमध्ये शिक्षकच असणार नाही, अशाप्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात हजारो शिक्षक …

मानव संसाधन निर्मितीत युजीसीचा खोडा

डॉ. त्रिलोक हजारे व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा व देशाचा विकास हा कधीही योगायोगाने किंवा अपघातानेही होत नाही. विकास हा साधनाची उपलब्धता आणि उपलब्ध संसाधनाचा संयमित उपयोग या बाबींवर अवलंबून असतो. संसाधने तीन प्रकारची असतात. १. नैसर्गिक संसाधने २. वित्तीय संसाधने ३. मानवी संसाधने मानवी संसाधनामध्ये देशाची लोकसंख्या व लोकांच्या गुण वैशिष्टांचा अंर्तभाव होतो. विकासाच्या संदर्भात ह्या तिन्ही प्रकारच्या …

“शिक्षकांच्या पदोन्नतीतील योग्यतेत हानिकारक बदल”

प्रा. गौतम कांबळे  केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत शिक्षकांच्या पूर्वीच्या अर्हतेत बदल केला आहे हा बदल शिक्षकाच्या पदोन्नती संदर्भातील अर्हतेत केलेला आहे. या बदलांचा दुष्परिणाम तळागाळातील उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापक  होऊ इच्छिणाऱ्या तरुणांवर मोठ्या प्रमाणात होणार आहे.  त्यामुळे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी याबाबत आंदोलन सुरू केले आहे. नोकरीच्या कालावधीचा विचार केला तर सुरुवातीला असिस्टंट प्रोफेसर- …

यूजीसीचा प्रस्तावित मसुदा नियमन 2025 हा भारतातील उच्च शिक्षणासाठी केवळ एक धोका आहे.

प्रो. अवनीकुमार पाटील, समता सैनिक दल, नागपूर प्रस्तावनाः यूजीसीने नुकतेच यूजीसी (विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील शिक्षक आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि पदोन्नतीसाठी किमान पात्रता आणि उच्च शिक्षणातील मानकांच्या देखभालीसाठी उपाय) नियम, 2025 चा मसुदा तयार केला आहे. या नियमनावर सर्व भागधारकांकडून टिप्पण्या, सूचना आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. सध्याच्या लेखात सध्याच्या शैक्षणिक कामगिरी निर्देशक (एपीआय) आधारित …

शिक्षक भरती, पदोन्नतीसाठी यूजीसीचे चुकीचे प्रस्ताव

प्रा. सुखदेव थोरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 च्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अभूतपूर्व वेगाने नियम तयार करण्यास सुरुवात केली. त्याने जलद अंमलबजावणीसाठी एक नाविन्यपूर्ण पद्धत शोधली-वैयक्तिक सल्लामसलत आवश्यक असलेल्या व ज्यावर गांभीर्याने विचार करणे अत्यावश्यक आहे. अशा गुंतागुंतीच्या मुद्द्यांवरही ऑनलाइन पद्धतीने कमी कालावधीत अभिप्राय देण्यास सांगणे. विद्यापीठांमध्ये/महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची नियुक्ती आणि पदोन्नती …

यू. जी. सी. च्या पूर्वग्रहविषयक नियमांवर टीकाः मसुद्या त भेदभावाच्या प्रकारांबद्दल स्पष्टता नाही

बसंतकुमार मोहंती वार्ताहर -द टेली-ग्रा फ, नवी दिल्ली 2012 च्या नियमांमध्ये विद्यार्थ्याच्या जाती, धर्म, जमात किंवा प्रदेशाची नावे जाहीर करणे किंवा एखाद्या विद्यार्थ्याला आरक्षित श्रेणीतील व्यक्ती म्हणून लेबल लावणे किंवा विद्यार्थ्याच्या कमी कामगिरीबद्दल जात किंवा धर्म दर्शविणारी टिप्पणी करणे किंवा शिक्षकांना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगळा वेळ देणे किंवा सुविधांचा वापर करण्यासाठी काही विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वागवणे यासारख्या …

वैदिक काळ ते १८५५ : मागासवर्गीयांना शिक्षण बंदी

 Dr. Ambedkar said in 1928 It is, therefore, obvious that if no schools were opened for Depressed classes before 1855 in the Bombay Presidency it was because the deliberate policy of the British Government was to restrict the benefits of education to the poor higher castes chiefly the Brah­mins. Whether this policy was right or …

संपादकीय

यु.जी.सी.चा निर्णय : मागासवर्गीयांना हानिकारक प्रा. सुखदेव थोरात ‘मुक्ती विमर्श’चा हा अंक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यू. जी. सी.) शिक्षणासंबंधी अलीकडील दोन निर्णयांशी संबंधित आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील नियुक्ती आणि पदोन्नतीमधील पात्रतेशी संबंधित आहे. दुसरे ‘उच्च शिक्षण संस्थांमधील समता’ शी संबंधित नियमनातील बदलांशी संबंधित आहे. हे दोन्ही नियम यु.जी.सी.ने लोकांसमोर त्यांच्या अभिप्रायांसाठी ठेवले आहेत. मुक्ती विमर्शच्या …

ब्राम्हणवादाविरोधी मागासवर्गीय (ओबीसी) समतावादी चळवळ

दलितेत्तर मागासवर्गाची ब्राम्हण्याविरोधी वैचारिक चळवळ व कृती -प्रा. सुखदेव थोरात भारतीय इतिहासाचे विश्लेषण करण्यासंबंधी दोन प्रवाह आपणास दिसतात. एक धर्मसहिष्णुता म्हणजे सर्व धर्माला समानतेने वागणूक देणे आणि प्रत्येक धर्माची विचारसरणी प्रचारित करणाऱ्या अधिकार देणे. दुसरा विचार जो प्रामुख्याने डॉ. आंबेडकरांनी मांडला तो भारतीय इतिहासात ह्या दोन विचारसरणीचा सतत चाललेला संघर्ष.हा संघर्ष धार्मिक व सामाजिक विचारसरणीचा …

संत नामदेव : समतामूलक आंदोलनाचे प्रथम निर्गुण संत कवी

-प्रा. विमल थोरात, माजी प्राध्यापक IGNOU , न्यु दिल्ली संत नामदेव : संत नामदेव १२७० इ.स. महाराष्ट्रातील नरसी (हिंगोली) येथे शिंपी जातीत जन्मले. बालपणापासून विठ्ठल भक्तीमध्ये रमलेले नामदेव आणि ज्ञानेश्वर ह्यांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची स्थापना केली. नामदेवांनी बरीच वर्षे महाराष्ट्रभर फिरून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. पण त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक कार्य हे महाराष्ट्रापुरतेच सीमित राहिले …