Menu

Tag «sunita sawarkar मुक्ती विमर्श»

आंबेडकरी चळवळआणि मातंग समाज

-डॉ. सुनिता सावरकर ब्रिटशांच्या भारतातील आगमनामुळे भारतीय समाजात अनेक पातळ्यांवर बदलाला सुरुवात झाली. यामध्ये पारंपारिक जातीव्यवस्था व सामाजिक प्रथा आणि परंपरा यांच्यामध्ये घडून आलेलं परिवर्तन हे अमुलाग्र बदल महत्त्वाचे आहेत. या सर्व बदलांमध्ये भारतीय समाज व्यवस्थेमधील सर्वात खालच्या स्तरातील अस्पृश्य समाज हा ही बदलला. ब्रिटिशांचे कायदे आणि नियम हे सर्व माणसांकडे सारखेपणाने बघणारे असल्यामुळे पारंपारिक …