Menu

Tag «Dr. Ashok Chausalkar»

बळीचे राज्य : महात्मा फुले

म. जोतीराव फुले यांनी इ. स. १८८३ साली आपला ‘शेतक-याचा आसूड’ हा ग्रंथ लिहिला. या पुस्तकात त्यांनी सर्व शेतकरी एकच गणला आहे. कारण त्यांच्या मते लहानमोठ्या सर्वच शेतक-यांची अज्ञाना- मुळे नोकरशाहीच्या व भटशाहीच्या जुलमामुळे आणि साम्राज्यशाहीच्या शोषणामुळे दैना उडालेली आहे. म. फुले यांच्या मते सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यात तीन भेद आहेत. कुणबी, माळी आणि …