Menu

Tag «-शिवानी घोंगडे»

महाराज सयाजीराव आणि विठ्ठल रामजी शिंदे

पारंपारिक भारतीय समाजव्यवस्थेने सामाजिक-धार्मिक परिघाबाहेर ठेवलेल्या अस्पृश्य जातीतील लोकांना ‘माणूस’ म्हणून समाजात प्रतिष्ठा मिळावी यासाठी आधुनिक भारतातील अनेक व्यक्तींनी प्रयत्न केले. बडोद्याच्या महाराजा सयाजीरावांनी तर बडोद्यात भारतीय अस्पृश्योद्घार चळवळीचा ‘पाया घातला. सयाजीरावांनी दिलेल्या खंबीर पाठबळामुळेच विठ्ठल रामजी शिंदे व बाबासाहेब आंबेडकर आपले अस्पृश्योन्नतीचे कार्य ‘उभा’ करू शकले. परंतु सयाजीरावांकडून प्रेरणा, आर्थिक सहकार्य आणि पाठबळ घेऊन …