Menu

Tag «मुक्ती विमर्श»

२०१४ ते२०२४ या काळातील महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती विशेष घटक योजनेचे विश्लेषण : तरतुदी व अंमलबजावणी द्वारे सक्षमीकरण शक्य

अनुसूचित जाती समुदायांसाठी सामाजिक व आर्थिक उत्थानाच्या उद्देशाने एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून ही योजना आहे: ही विशेष घटक योजना समाजातील असमानता दूर करण्यासाठी आणि सर्वसामावेशक वाढीला चालना देण्यासाठी शेती, सामाजिक सेवा. ग्रामीण विकास यासह विविध क्षेत्रात लक्षणीय निधींचे वाटप करते. या निधीचा कल ओळखणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांमधील अंमलबजावणीतील ताकद ओळखणे आवश्यक आहे. …

मनुस्मृतीविरुद्ध भारतीय लोकशाहीप्रणीत राज्यघटनेच्या संघर्षाचा गाभा

प्रा.सचिन गरुड, सातारा भारतीय लोकशाही मूल्यांचा उद्गम व विकास हा प्राचीन वैदिक परंपरेत असल्याचे ऐतिहासिक कथन ब्रिटीश वासाहतिक काळात पाश्चात्त्य प्राच्यविद्यातज्ञ आणि राष्ट्रवादी भारतीय अभिजन अभ्यासकांनी रचले आहे. पण त्यातील वर्ण-जात आणि लिंगभाव यांच्या विषमतेच्या वैदिक गाभ्याला दुर्लक्षित केले. आर्य वैदिक परंपरा ही लोकशाही व भारतीय राष्ट्रीय ता यांच्या विरोधी असून ती वर्चस्वाची व शोषण, …

अमेरिकेतील Anti-Caste चळवळ

मिलिंद अवसरमोलसंचालक, आंबेडकर इंटरनेशनल मिशन (AIM USA) शंभर हुन अधिक वर्षांपुर्वी, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापिठातील आपल्या व्याख्यानामध्ये डॅा. केतकरांच्या विधानाचा उल्लेख केला होता जेव्हा हिंदु भारता बाहेर प्रयाण करतील, तेव्हा जातीयवादाची समस्या भारतापुरती सिमित न राहता, ती एक वैश्विकसमस्या बनेल! आजच्या युगात मोठ्या संख्येने भारतीय परदेशांमध्ये स्थलांतरीत झालेत आणि त्यांनी उपरोक्त भविष्यवाणीस खरे ठरविले …

युगप्रवर्तक बंडखोर नायिका: सावित्रीबाईं फुले

डॉ. विद्या चौरपगार  ( असिस्टंट प्रोफेसर, राज्यशास्त्र विभाग, डॉ. आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी, नागपूर ) सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सर्वश्रुत आहेतच, याबद्दल दुमत नाही. परंतु एक निस्वार्थी समाज सुधारक, स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या आणि फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणा-या महान नेत्या होत्या. जातीधर्मपितृसत्ताक व्यवस्थेच्या परंपरावादाला छेद देणा-या 19 व्या शतकातील बंडखोर नायिका म्हणूनही …

खऱ्या खोट्याची चिकित्सा करणे म्हणजे शिक्षण:

शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे तत्वज्ञान –डाॅ. संजय शेंडे,ओबीसी चळवळीचे अभ्यासक नागपूर पुराेगामी महाराष्ट्रा शिक्षणाची व्याख्या करणारे कर्ते, सुधारक म्हणून महात्मा ज्याेतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा परिचय आपण सर्वांना आहे. त्याचबराेबर सत्यशाेधक समाजाची धुरा सांभाळणारे महात्मा फुलेंचा वारसा ख-या अर्थाने विदर्भात पुढे नेणारे नेतृत्व म्हणजे डाॅ. भाऊसाहेब …

दलितांवरील अन्याय व हिंसा केव्हा थांबणार ?

-प्रा. सुखदेव थोरात सर्व राज्यांमध्ये जाती व अस्पृश्यतेविरुद्धच्या चळवळीमध्ये पुढे असलेल्या पुराेगामी महाराष्ट्रात दलितांवरील अन्याय व हिंसा थांबण्याचे काहीही चिन्ह दिसत नाही. बदलत्या राजकीय, सामाजिक व धार्मिक वातावरणामध्ये दलितांबराेबरची वागणूक प्रवाहाच्या उलट दिशेने वाहतांना दिसत आहे. 2001 ते 2015 ह्या काळात महाराष्ट्रात अत्याचारग्रस्त दलितांकडून एकूण 22253 गुन्हे दाखल करण्यात आले. त्याची वार्षिक सरासरी 1060 केसेस …

परभणी दंगल: पोलिसांच्या मारहाणीने आंबेडकरी तरुण सोमनाथ सुर्यावंशीचा मृत्यू

– अ‍ॅड. डॉ.भीमराव हाटकर,नांदेड ‘मी येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन !‘ असे म्हणत 5 डिसेंबर 2024 राेजी भारताच्या संविधानाला बांधिल असल्याची आणि राज्यातील काेणत्याही घटकाबाबत दुजाभाव न करता निःपक्ष आणि निष्पक्षपणे राज्यशकट हाकण्याची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजगादीवर विराजमान झाले. यानंतर अवघ्या पाच दिवसानंतर 10 डिसेंबर राेजी परभणी शहरात अगदी जिल्हाधिकारी …

भारतातील मागासवर्गीय समुदायांच्या वैद्यकीय शिक्षणावर NEET परीक्षेच्या होणा-या परिणामांचा अभ्यास

–प्रा. अवनीकुमार पाटील, समता सैनिक दल, नागपूर अनुवादक: डॉ. अस्मिता पाटील प्रस्तुत लेखात भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या समस्या अधोरेखीत केल्या आहेत. या लेखात न्यायमूर्ती राजन समिती (तामिळनाडू) अहवालातील माहितीचे विश्लेषण करून असे स्पष्ट केले आहे की, NEET सारख्या केंद्रीकृत परीक्षा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणापासुन पूर्णपणे बाहेर ठेवण्यासाठी कशा कारणीभूत ठरतात. NEET च्या …

आजकालच्या घडामोडी

– शालिन मारीया लॉरेंस (अमेरीका) मार्टिन लूथर किंग, मैल्कम एक्स, इमैनुअल सेकरन जैसे नेता और दाभोलकर, गौरी लंकेश जैसे तर्कवादी इसलिए नहीं मारे गए क्योंकि वे हिंसक थे, बल्की इसलिए क्योंकि वे बहुत प्रभावशाली थे और उत्पीड़न की व्यवस्था पर सवाल उठाते थे। दलित पंचायत नेता मेलवू मुरुगेसन की हत्या इसलिए की गई क्योंकि उन्होंने …

‘हा देश बहुसंख्यांच्या मर्जीने चालेल’

-सयाजी वाघमारे, ज्येष्ठ रिपब्लिकन दलित पँथर नेता, समाजभूषण अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. शेखर यादव यांनी विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अल्पसंख्यांक विरोधात कथीतपणे विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. न्यायाधीश यादव म्हणाले की, ‘हा देश भारतात राहणा-या बहुसंख्यांकाच्या मर्जीने चालेल हे सांगण्यात आपल्याला कोणताही संकोच वाटत नाही. हा कायदा आहे. तुम्ही उच्च …

लोकमान- मारकडवाडीच्या ग्रामस्थांना सलाम

हुकूमशाही भित्री असते, बुळगी असते. फक्त तिच्यावर चाल करुन जायला असे निधड्या छातीचे, ताठ कण्याचे, सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपूत्र लागतात. भले ते हुकूमशहांच्या ‘सो कॉल्ड’ महाशक्तीपुढे संख्येनं कमी असतील पण ते या शैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात. ‘आमच्या गावातनं भाजपाला ऐंशी टक्के मतदान होऊच शकत नाही. इव्हीएम मशिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आहे. भलेही …

देशाचे गृहमंत्री अमित शहांकडून आंबेडकरांचा अपमान

‘आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. पण एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले तर एखाद्याला सात जन्म स्वर्गात जागा मिळेल.’ अशा शब्दात गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांचा अपमान केला असून या घटनेने आंबेडकरी समाजात तसेच देशाच्या राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घटनेचे पडसाद संसदेमध्ये सुद्धा …

लोकमानस- ‘एक देश एक निवडणूक’

‘एक देश एक निवडणूक’ हे बिल आणि असे अनेक बिलं आहेत जे संघप्रणित भाजपला आणायची आहेत. या बिलाचं वैशिष्ट्रय हे आहे की, ही बिलंवरवर पाहता व्यवहारी भासू शकतील, परंतु त्यामध्ये संघाचा अजेंडा दडलेला आहे. Bunch of thoughts मध्ये याचे निर्देश आढळतील. विविधता असलेल्या देशात सर्व जनतेला एक छत्री अंमलाखाली आणायचा अजेंडा आहे, थोडक्यात त्यांना मनुस्मृतीचा …

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष काळात सामाजिक प्रश्न

– अरविंद गेडाम. नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष काळात सामाजिक प्रश्न कठीण होते. तरीसुद्धा त्यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा रथ एका निर्णायक टप्यावर आणून ठेवला. त्यांनतर मात्र दलित समाजाला सक्षम नेतृत्व मिळालं नाही. तत्कालीन नेत्यांनी वैयक्तिक राजकीय स्वार्थ साधून समाजबाधवांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे. दलित समाज आता नेतृत्वहीन असून …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १९५३ ला BBC NEWS ने घेतलेली मुलाखत (एक स्वैर अनुवाद)

पत्रकार :- डॉ. आंबेडकर भारतात लोकशाही कार्यरत राहील असे तुम्हाला वाटते काय ?डॉ. आंबेडकर :- नाही, ती फक्त नावापुरती असेल, म्हणजे लोकशाहीचा लवाजमा, पंचवार्षिक निवडणुका, पंतप्रधान इत्यादी…. प्रश्न:- पण सत्ताबदलाच्या दृष्टीने निवडणुकांचे महत्त्व नाही काय?उत्तर :- नाही, त्या प्रक्रियेतून आदर्श लोक तयार होत नसतील तर निवडणूक महत्वाच्या नाहीत. विधायक बदल घडविण्यासाठी मतदान करायंच, हा विचार …