रोजगार विरहीत आर्थिक विकासाची समस्या
आज भारतात सगळ्यात माेठी समस्या कुठली असेल तर ती बेकारीची. अर्थकारणाचे जे प्रारूप आपण अवलंबत आहाेत त्यात अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढले, आर्थिक विकासाचा दर वाढला, सकल घरेलू उत्पादन वाढले, राष्ट्रीय उत्पन्न वाढले म्हणून आपण आपली पाठ थाेपटून घेत आहाेत. पण जर हा विकास राेजगार निर्माण करणार नसेल तर त्याचा सामान्यजनांना काय फायदा? राेजगारीची याेग्य वाढ हाेत …