Menu

Tag «-प्रदीप शेेंडे»

नियोजन शून्यता : महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण

-प्रदीप शेेंडे, कर्पुरी ठाकूर विचार मंच भारतीय संविधानाची निर्मिती होऊन ७५ वर्षे पूर्ण झाले असून संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. हे पर्व साजरे करीत असतानाच सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीमुळे सर्वसामान्य भारतीय जनमानसामध्ये लोकशाही सुदृढ होण्याची आशा पल्लवीत झाली होती. किंबहुना देशामध्ये चैतन्याचे वारे वाहण्यास प्रारंभ झाला होता. परंतु …