Menu

Tag «डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मसुदा घटना»

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मसुदा घटना समितीपुढे अंतिम भाषण (२५ नोव्हेंबर १९४९)

माझ्या मते, संविधान कितीही चांगले असाे, ते राबविण्याचीजबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतीलतर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधानकितीही वाईट असाे, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेजर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णतः संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसताे. संविधान हे केवळ राज्याचे काही विभागजसे की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, …