Menu

Tag «-ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक»

निघू दे दिवस मंगल तो, बघाया भारता ! तुजला !…. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

२६ जानेवारी १९५० ला भारताचे संविधान लागू झाले. जगातल्या एका मोठ्या लोकशाहीचा लोककल्याणाचा मार्ग मतपेटीतून निवडून येणा-या लोकप्रतिनिधींच्याद्वारे सुरू झाला. आज या लोकशाहीने आपल्या वयाची पंचाहत्तरी कठिण परिस्थितीतून गाठली. कारण हा देश विविध जाती, पोटजाती, धर्म, पंथ, संप्रदाय, भाषा अशा विविधतेत विखुरलेला आहे. भारतीय जनजीवनाला माणूस म्हणून जगण्याचा स्वाभिमान भारतीय संविधानाने बहाल केला. संविधान निर्मितीत …