Menu

‘हा देश बहुसंख्यांच्या मर्जीने चालेल’

-सयाजी वाघमारे, ज्येष्ठ रिपब्लिकन दलित पँथर नेता, समाजभूषण अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. शेखर यादव यांनी विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अल्पसंख्यांक विरोधात कथीतपणे विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. न्यायाधीश यादव म्हणाले की, ‘हा देश भारतात राहणा-या बहुसंख्यांकाच्या मर्जीने चालेल हे सांगण्यात आपल्याला कोणताही संकोच वाटत नाही. हा कायदा आहे. तुम्ही उच्च …

लोकमान- मारकडवाडीच्या ग्रामस्थांना सलाम

हुकूमशाही भित्री असते, बुळगी असते. फक्त तिच्यावर चाल करुन जायला असे निधड्या छातीचे, ताठ कण्याचे, सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपूत्र लागतात. भले ते हुकूमशहांच्या ‘सो कॉल्ड’ महाशक्तीपुढे संख्येनं कमी असतील पण ते या शैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात. ‘आमच्या गावातनं भाजपाला ऐंशी टक्के मतदान होऊच शकत नाही. इव्हीएम मशिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आहे. भलेही …

AIM USA – एक आंतरराष्ट्रीय चळवळ

–मिलिंद अवसरमोल, न्यू जर्सी संचालक AIM USA आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, AIM USA ची स्थापना NRI आंबेडकरी समाजाला एकत्र करण्याच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन जागतिक मंचावर पुढे नेण्याच्या उद्देशाने करण्यात आली. ही संस्था २५ वर्षांपासून कार्यरत आहे. ही यात्रा स्मुतिशेष राजू कांबळे सर यांच्या प्रेरणादायी आणि असाधारण नेतृत्वाखाली काही मोजक्या कुटुंबासह सुरू झाली, जी …

देशाचे गृहमंत्री अमित शहांकडून आंबेडकरांचा अपमान

‘आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. पण एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले तर एखाद्याला सात जन्म स्वर्गात जागा मिळेल.’ अशा शब्दात गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांचा अपमान केला असून या घटनेने आंबेडकरी समाजात तसेच देशाच्या राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घटनेचे पडसाद संसदेमध्ये सुद्धा …

लोकमानस- ‘एक देश एक निवडणूक’

‘एक देश एक निवडणूक’ हे बिल आणि असे अनेक बिलं आहेत जे संघप्रणित भाजपला आणायची आहेत. या बिलाचं वैशिष्ट्रय हे आहे की, ही बिलंवरवर पाहता व्यवहारी भासू शकतील, परंतु त्यामध्ये संघाचा अजेंडा दडलेला आहे. Bunch of thoughts मध्ये याचे निर्देश आढळतील. विविधता असलेल्या देशात सर्व जनतेला एक छत्री अंमलाखाली आणायचा अजेंडा आहे, थोडक्यात त्यांना मनुस्मृतीचा …

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष काळात सामाजिक प्रश्न

– अरविंद गेडाम. नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष काळात सामाजिक प्रश्न कठीण होते. तरीसुद्धा त्यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा रथ एका निर्णायक टप्यावर आणून ठेवला. त्यांनतर मात्र दलित समाजाला सक्षम नेतृत्व मिळालं नाही. तत्कालीन नेत्यांनी वैयक्तिक राजकीय स्वार्थ साधून समाजबाधवांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे. दलित समाज आता नेतृत्वहीन असून …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १९५३ ला BBC NEWS ने घेतलेली मुलाखत (एक स्वैर अनुवाद)

पत्रकार :- डॉ. आंबेडकर भारतात लोकशाही कार्यरत राहील असे तुम्हाला वाटते काय ?डॉ. आंबेडकर :- नाही, ती फक्त नावापुरती असेल, म्हणजे लोकशाहीचा लवाजमा, पंचवार्षिक निवडणुका, पंतप्रधान इत्यादी…. प्रश्न:- पण सत्ताबदलाच्या दृष्टीने निवडणुकांचे महत्त्व नाही काय?उत्तर :- नाही, त्या प्रक्रियेतून आदर्श लोक तयार होत नसतील तर निवडणूक महत्वाच्या नाहीत. विधायक बदल घडविण्यासाठी मतदान करायंच, हा विचार …

धर्म,आमिष व गरज पडल्यास इवीएम सुद्धा

– प्रा. सुखदेव थोरात २५ नोव्हेंबर १९४९ च्या आपल्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी भारतात लोकशाही यशस्वी होईल किंवा नाही ह्याविषयी दुःख व खंत व्यक्त केले. ते म्हणाले की, आपले स्वातंत्र्य हे आपणच गमवीत आहोत. त्यांनी मातृ भूमीशी गद्दारी करणा-या ‘जयचंद‘ चे उदाहरण दिले. पुढे ते म्हणाले की लोकशाहीला व स्वातंत्र्याला अशाच छुप्या अंतर्गत ‘जयचंद‘ पासून …

संसदीय लोकशाहीच्या भवितव्या संदर्भात: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल

–डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रसिद्ध अर्थतज्ञ व विचारवंत २०२४ सालच्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालाचा सारांश असा की, भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या संलग्न राजकीय पक्ष याचं मिळून जे सरकार बनणार आहे; त्यामध्ये अजून पर्यंत कोण मुख्यमंत्री होईल? याबाबत साशंकता आहे आणि त्यासाठी शिदेंची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये सतत चर्चा चालू …

विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा मर्मार्थ

-प्रा. सचीन गरुड, प्रसिद्ध लेखक व विचारवंत (सातारा) २०२४ च्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ जागांपैकी २३६ जागा जिंकून भयचकित करणारे बहुमत प्राप्त केले आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना इतके नगण्य यश मिळाले आहे, की विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याला आवश्यक असणारे कोरम संख्याबळही नाही. कॉंग्रेसला १६, शिवसेना (उबाठा) २०, राष्ट्रवादी (शप) १० असे एकूण ४६ …

वाचकांचे मनोगत

-अभिजित कांबळे, मिनिया पोलीस, अमेरिका १५ ते ३० नोव्हेंबर २०२४ चा ‘मुक्ती विमर्श’ पक्षीकांचा कताच प्रसिद्ध झालेला अंक अतिशय उत्कृष्ट झाला आहे. हा अंक भारतातील महाराष्ट्र राज्याच्या होणा-या निवडणुकीवर मुख्यत: भाष्य करणारा असला तरी, भारतातील संविधान व ब्राह्मणवाद मानणा-या मानसिकतेचा संघर्ष स्पष्ट करणारा आहे. या मौलिक अंकाच्या संपादकीय लेखात प्रा. डॉ. सुखदेव थोरात यांनी आम्हा …

जिंदा कौमे पांच साल का इंतजार नहीं करती !

-प्रा.श्रीरंजन आवटे, प्रख्यात कवी व लेखक दि. 23 नाेव्हेंबर 2024 राेजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल झाला आणि एकच हलकल्लोळ झाला. हा जनादेश खरा आहे की खोटा, यावर मोठे वाद सुरु झाले आहेत. हा निकाल बनावट आहे, त्यात घोटाळा आहे, असे म्हणणारे महायुतीचे, भाजपचे समर्थक मी पाहिले आहेत तर हा जनादेश खरा असू शकतो, असं सांगणा-या महाविकासच्या …

नियोजन शून्यता : महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण

-प्रदीप शेेंडे, कर्पुरी ठाकूर विचार मंच भारतीय संविधानाची निर्मिती होऊन ७५ वर्षे पूर्ण झाले असून संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. हे पर्व साजरे करीत असतानाच सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीमुळे सर्वसामान्य भारतीय जनमानसामध्ये लोकशाही सुदृढ होण्याची आशा पल्लवीत झाली होती. किंबहुना देशामध्ये चैतन्याचे वारे वाहण्यास प्रारंभ झाला होता. परंतु …

संविधान, लोकशाही आणि राजकीय पक्ष

– प्रशिक आनंद, आंबेडकरी अभ्यासक, नागपूर लोकशाहीचे स्वरूप (Form) हे सारखे बदलत राहीले आहे. इतिहासात डोकावले तर आपल्या हे लक्षात येईल की, ती सातत्याने एकस्वरूपी राहीलेली नाही. तिचे स्वरूप (Form) आणि तिचे उद्दिष्ट (Purpose) देखील कालौघात बदलत आले आहे. मात्र आधुनिक लोकशाहीचे उद्दिष्ट हे केवळ अनियंत्रित्त राजसत्तेवर नियंत्रण घालणे नसून ‘लोककल्याण’ साधणे हे आहे. लोककल्याण …

वाचकांचे मनोगत

-मिलिंद अवसरमोल, न्यू जर्सी, अमेरिका ‘मुक्ती विमर्श’ चा १५ ते ३० नोव्हेंबरचा अंक शब्द न शब्द वाचला. हा निवडणूक विशेषांक लोकशाही, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता मानणा-या जगातील मानवसमाजासाठी दिशादर्शक आहे. आम्हा मूळ व मन भारतातच असणा-या अमेरिकन जनतेसाठी सुद्धा भारतीय समाज कोणत्या दिशेने जातो, याची सतत चिंता असते. मागील दहा वर्षात भारताचे राज्यकर्ते, संविधानाद्वारे डॉ. …