Menu

Category «वैचारिक»

युजीसी २०२६ नियमावली- पूर्वग्रह आणि अज्ञानावर आधारित

सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष, यूजीसी      उच्च शिक्षणातील समानतेच्या प्रोत्साहनासाठी यूपीए–२ सरकारने अकरा वर्षांपूर्वी तयार केलेल्या यूजीसी नियमावली २०१२ सुधारित स्वरुपात जानेवारी २०२६ मध्ये आणली. मात्र, नियमावली जाहीर होताच विद्यार्थ्यांच्या एका गटाने त्यातील काही तरतुदींना विरोध दर्शविला. या विरोधकांच्या युक्तिवादांना अनुकूल प्रतिसाद देत, सर्वोच्च न्यायालयाने २०२६ ची नियमावली तात्पुरती स्थगित ठेवली व तिच्या पुनरावलोकनाचे आदेश …

शिक्षणाचे सार्वत्रीकरण राष्ट्रीय शिक्षण धोरण व गुरुकुलची भूमिका

अपेक्षा दिवान, शिक्षण अभ्यासक, नागपूर हजारो वर्षे पूर्वीपासून भारत देश चातुवर्ण्य वैदिक परंपरेच्या जोखडाने बांधलेला आहे. या विभाजनात जातीच्या उतरंडी बरोबरच मानवाच्या उच्च-नीच मानसिकतेची उतरंडही बघावयास मिळते. शिक्षणाचा अधिकार हिरावून घेण्याचा घोर अपराध या व्यवस्थेने केलेला आहे. शिक्षणबंदीची व्यवस्था व तिचा कायदाच मनुस्मृतीच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र उतरंडीतील वरच्या जातींना शिक्षण घेण्याचा जन्मजात अधिकार या …

ब्राह्मणवाद आणि शालेय नैतिक शिक्षण

डॉ. सुखदेव थोरात, विद्या चौरपगार राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या शिफारशींवर आधारित राहून एनसीईआरटीने २०२३ मध्ये शालेय शिक्षणासाठी अभ्यासक्रम आराखडा (Curriculum Framework) तयार केला. मूल्य शिक्षण हे त्याचा एक भाग आहे. अभ्यासक्रम आराखडा २०२३ मध्ये म्हटले आहे. मूल्ये म्हणजे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याविषयी असलेले विश्वास, तर प्रवृत्ती म्हणजे वर्तनाच्या पायाभूत वृत्ती …

बरे झाले कुणबी केलो . . . . . उजळावया आलो बाटा खरा खोटा निवाडों : – संत तुकोबाराय

वारकरी संतमंडळातील संतांची अभिव्यक्ती आणि वैचारीक संघर्ष हा बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी होता. पहिला संघर्ष त्यांनी मक्तेदारीत कुलपबंद केलेले ज्ञान बहुजनांना वाटून टाकण्यासाठी केला होता. ज्ञान भांडाराच्या चाव्या ज्या वैदिक सनातन्याच्या जानव्याला होत्या त्यांच्याशी संतांनी तिव्र संघर्ष केला आणि ज्ञानबंदी उठवली. संस्कृतातले सर्व तथ्यांश संतांनी मराठीत आणुन, जनतेत वाटुन टाकले. या सुरुवातीच्या संत मंडळात संत नामदेव …

करुणेचा अखंड प्रवाह सावित्रीमाई फुले

–डॉ. संजय सु. ग. शेंडे, (नागपूर) पेशवाई समाप्तीचा तह 1817-1818 साली होतो. 1827 साली म. फुले यांचा जन्म होतो. पुढे सावित्रीमाईचा जन्म 3 जानेवारी, 1831 ला सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी होतो. कालांतराने 1840 साली जोतीराव फुले यांच्यासोबत सावित्रीमाईच्या विवाह होतो आणि सावित्रीमाईच्या जीवनात 1841 साली ज्ञानपर्व सुरू होते. ही घटना शेतकरी कष्टकरी …

नैतिक शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण : संविधान विरोधी

शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे, नैतिक मूल्यांचे शिक्षण हे शिक्षणाचे आणखी एक ध्येय म्हणून उदयास आले आहे. पहिला शिक्षण आयोग १८८२ पासून 2020 पर्यंत सुमारे 238 वर्षे नैतिक शिक्षण हा चर्चेचा आणि धोरणाचा विषय राहिला आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या नैतिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मोठा बदल प्रस्तावित करण्यात …