Menu

Category «वैचारिक»

बरे झाले कुणबी केलो . . . . . उजळावया आलो बाटा खरा खोटा निवाडों : – संत तुकोबाराय

वारकरी संतमंडळातील संतांची अभिव्यक्ती आणि वैचारीक संघर्ष हा बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी होता. पहिला संघर्ष त्यांनी मक्तेदारीत कुलपबंद केलेले ज्ञान बहुजनांना वाटून टाकण्यासाठी केला होता. ज्ञान भांडाराच्या चाव्या ज्या वैदिक सनातन्याच्या जानव्याला होत्या त्यांच्याशी संतांनी तिव्र संघर्ष केला आणि ज्ञानबंदी उठवली. संस्कृतातले सर्व तथ्यांश संतांनी मराठीत आणुन, जनतेत वाटुन टाकले. या सुरुवातीच्या संत मंडळात संत नामदेव …

करुणेचा अखंड प्रवाह सावित्रीमाई फुले

–डॉ. संजय सु. ग. शेंडे, (नागपूर) पेशवाई समाप्तीचा तह 1817-1818 साली होतो. 1827 साली म. फुले यांचा जन्म होतो. पुढे सावित्रीमाईचा जन्म 3 जानेवारी, 1831 ला सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी होतो. कालांतराने 1840 साली जोतीराव फुले यांच्यासोबत सावित्रीमाईच्या विवाह होतो आणि सावित्रीमाईच्या जीवनात 1841 साली ज्ञानपर्व सुरू होते. ही घटना शेतकरी कष्टकरी …

नैतिक शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण : संविधान विरोधी

शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे, नैतिक मूल्यांचे शिक्षण हे शिक्षणाचे आणखी एक ध्येय म्हणून उदयास आले आहे. पहिला शिक्षण आयोग १८८२ पासून 2020 पर्यंत सुमारे 238 वर्षे नैतिक शिक्षण हा चर्चेचा आणि धोरणाचा विषय राहिला आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या नैतिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मोठा बदल प्रस्तावित करण्यात …