डॉ. आंबेडकरांचा सांप्रदायिक लोकशाहीचाइशारा खरा ठरला
ब्रिटिशांनी 1945 मध्ये भारताला राजकीय स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी स्वतंत्रभारतासाठी नवीन संविधान सभेद्वारे नवीन संविधानतयार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 1947 मध्ये एक संविधानसभा स्थापन करण्यात आली. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समितीही स्थापन करण्यात आली हाेती.डाॅ. आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले. यावेळी अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या संविधानाचा मसुदासंविधान सभेच्या विचारार्थ सादर … Continue reading डॉ. आंबेडकरांचा सांप्रदायिक लोकशाहीचाइशारा खरा ठरला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed